
अक्कलकुवा रेंज वनविभागामार्फत वन्यप्राणी हल्ल्यातील नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सातत्याने राबवली जात आहे. वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये पशुधन किंवा माणसाचे नुकसान झाल्यास, शासन नियमानुसार नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे.
वन्यप्राणी हल्ल्याची घटना घडल्यावर ४८ तासांच्या आत पुढीलप्रमाणे अर्ज करणे आवश्यक आहे:
⦁ ऑनलाईन अर्ज: वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर mahaforest.gov.in नोंदणी करून अर्ज सादर करावा.
⦁ लेखी अर्ज: संबंधित वनपरिक्षेत्र कार्यालयात सविस्तर माहिती देऊन अर्ज सादर करावा.
सुरक्षिततेसाठी नागरिकांना सूचना:
वन्यप्राणी हल्ले टाळण्यासाठी खालील काळजी घेणे अत्यावश्यक आहे:
नुकसानीची प्रकरणे:
⦁ पशुधन मृत्यू / जखम – नुकसान भरपाईचे प्रावधान
⦁ मानवी मृत्यू / जखम – विशेष भरपाई रक्कम
अक्कलकुवा वनपरिक्षेत्र अंतर्गत अशा घटनांवर वेळीच उपाययोजना व कार्यवाहीसाठी वनविभाग सज्ज आहे.
#वनविभाग#wildlifecompensation#AkkalkuwaForestRange#nandurbar#वन्यप्राणीहल्ला#सावधगिरीहाचशहाणपणाचा#forestawareness#वनसंवर्धन