शेती
Home शेती
वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार !
शिर्डी :- शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्याला सक्षम केल्यावरच राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. याच दृष्टिकोनातून राज्यातील ३०६...
कांदाचाळ योजना, कमी खर्च, जास्त नफा!
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमात कमी खर्चाचे कांदाचाळ / लसूण साठवणूक गृह (Metallic) शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
“कांदा कोरडा राहील, दर...
‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ आणि ‘पाणी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने...
राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचा यामध्ये सहभाग असून १ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान विशेष डिजिटल शेतीशाळेचे आयोजन...
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
मृत व बेपत्ता जनावरांसाठीही मदत जाहीर
#Maharashtra#FarmersRelief#Nandurbar
शेतकरी, महिला, युवा आणि सर्वसामान्य नागरिक ‘यवतमाळ महोत्सवा’चा केंद्रबिंदू – पालकमंत्री...
यवतमाळ: राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तरीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्र येथे आयोजित दि. 27 मार्च ते 31 मार्च या पाच दिवसीय भव्य...
कीटनाशके चाचणी प्रयोगशाळा, शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह गुणवत्ता तपासणी सेवा!
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कीटनाशके चाचणी प्रयोगशाळा (पुणे, ठाणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर) कार्यरत आहेत.
या प्रयोगशाळांद्वारे शेतकऱ्यांना कीटनाशकांच्या गुणवत्तेची खात्री मिळते आणि योग्य...
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी कृषीमंत्री भरणे यांची चर्चा
नवी दिल्ली - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांची नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय...
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार!
राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या योजनेतून ९० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे.
...
बळीराजाच्या उत्कृष्ट कामगिरीला सलाम!
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण, प्रगत आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यासाठी विविध कृषी पुरस्कार योजना राबविण्यात येत आहेत.
तुम्हीही तुमच्या कार्याने उभारा नवा...
शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई: पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प व अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढण्याच्या निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे...


















