शेती
Home शेती
आत्मा अंतर्गत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण
कृषी विभाग आत्मा, नंदुरबार अंतर्गत तोरखेडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'टेराकोटा मणी व दागिने निर्मिती' या जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी नुकतीच पार...
कृषी क्षेत्रातील हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि उत्पन्नातील अनिश्चितता या आव्हानांवर...
पार्श्वभूमीवर एआयच्या साहाय्याने जागतिक स्तरावर कृषी संशोधन नेटवर्क उभारण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार...
नवापूर तालुक्याचे फार्मर कप 2026 अंतर्गत दोन बॅचचे निवासी प्रशिक्षण यशस्वीपणे...
कृषी विभाग नंदुरबार, Paani Foundation आणि UMED Maharashtra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत नवापूर तालुक्यातील दोन बॅचचे निवासी प्रशिक्षण...
नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या ‘इंडिया एआय इम्पँक्ट समिट...
कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे जाण्याची क्षमता, महिला सक्षमीकरणासह सर्वांगीण समृध्दी आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
57 हजार शेतकऱ्यांच्या खिशात आता ‘महाविस्तार एआय’
अमरावती : आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. विभागाचे ‘महाविस्तार ॲप’ सध्या जिल्ह्यातील 57 हजारांहून...
८ शेतकरी कुटुंबांचा रस्ता मोकळा ;’बांधावरच न्यायनिवाडा’यशस्वी !
कोपरगाव तालुक्यातील मौ. खिर्डी गणेश येथे भारतीय रेल्वेच्या लोखंडी कुंपणामुळे ८ शेतकरी कुटुंबांचा रस्ता बंद झाला होता. हा प्रलंबित प्रश्नावर तहसीलदार महेश सावंत यांनी...
आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा (ATMA) अंतर्गत 'जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन प्रिंपाणी येथे करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प संचालक आत्मा...
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभाग आणि एम. एस. स्वामिनाथन रिसर्च...
कार्यशाळेत कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह संशोधक, शेतकरी प्रतिनिधी, भरडधान्य क्षेत्रातील संबंधित तज्ज्ञ सहभागी झाले होते.
कमी पाण्यात तग धरणारे पीक म्हणजे...
शेतीच्या नुकसानीची दर महिन्यात पाहणी करावी
अमरावती : नांदगाव पेठ येथील रतन इंडियाच्या प्रकल्पामुळे शेतपिकाचे नुकसान होत असल्याची तक्रारी येत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी यानंतर आता दर महिन्यात...
शेतकरी, आरोग्य, शिक्षण व रोजगारासाठी शासनाची भरीव कामगिरी – पालकमंत्री नरहरी झिरवाळ
हिंगोली: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी आणि लोककल्याणकारी योजना राबवित आहे. या योजनांमुळे शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात भरीव...


















