शेती
Home शेती
कोळदा येथे मंडप शेती व वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान विषयक जिल्हास्तरीय...
(नंदुरबार) आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा आणि इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस (ASK फाऊंडेशन, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने 'समृद्ध किसान' प्रकल्पांतर्गत दिनांक 12 व 13...
नंदुरबार जिल्ह्यात मा. डॉ. बाबुराव नरवाडे यांचा दौरा – पशुसंवर्धन विषयक...
मा. डॉ. बाबुराव नरवाडे, प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नाशिक विभाग, नाशिक यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करून पशुसंवर्धन विषयक महत्त्वपूर्ण बैठक...
खरीप हंगाम 2025 साठी शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे – अर्ज करण्यास...
(नंदुरबार) महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2025 साठी "महा डीबीटी – शेतकरी योजना" पोर्टलवर 100% अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत....
नंदुरबार जिल्ह्यात कृषी क्लस्टर बैठक संपन्न – शाश्वत उपजीविकेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय
(नंदुरबार)
जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी क्लस्टर बैठक पार पडली. बैठकीत मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पिक विविधता,...
कृषि समृद्धी योजना २०२५-२६ — शेतकऱ्यांसाठी नवे संधीचे दालन!
नंदुरबार जिल्ह्यात कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, पिकांची उत्पादकता वाढविणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला...
नंदुरबारमध्ये कृषी वानिकी शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न!
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने बंधारपाडा (ता. नंदुरबार) रोपवाटिका येथे आज वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदारांसाठी कृषी वानिकी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन…
जिल्हाधिकारी...
कृषी विकासासाठी जिल्हा आराखडा तयार करण्याचे मा. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
कृषी संमेलनानंतरच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण कृषी विकासासाठी एक संपूर्ण आणि...
लम्पी आजाराने मृत जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू-मंत्री राधाकृष्ण विखे...
लम्पी आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या शेतकरी, पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या शेतकरी, पशुपालकांना ही मदत मिळाली नाही, त्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल,...
शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’
जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमान यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सातत्याने करावा लागत आहे. अशावेळी शेतकरीवर्गाला मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील ७.५...


















