सरकारी योजना
Home सरकारी योजना
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह...
मुंबईत आयोजित ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६” परिषदेचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत वरळी येथे उद्घाटन झाले. परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह...
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, तळा, म्हसळा आणि रोहा तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या विविध...
रोहा येथील ब्लड बँक तातडीने नागरिकांच्या सुविधेसाठी खुली करावी. श्रीवर्धन व म्हसळा येथे डम्पिंग ग्राउंडच्या उभारणीच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नागरिकांना...
स्टँड अप इंडिया योजनेतून नवउद्योजकांना १५ टक्क्यांपर्यंत मार्जिन मनी
केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेले अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नवउद्योजक लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या एकूण किंमतीच्या लाभार्थी...
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे...
अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत या क्षेत्राच्या विस्तारास...
ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे हे महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भीष्म...
तळागाळातील जनतेचे प्रश्न प्रशासकीय पकड व सखोल अभ्यास याद्वारे त्यांनी सोडवले असून, महाराष्ट्राला टँकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचे श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जाते, असे कौतुकोद्गार...
घोडमणी गावाला जोडणाऱ्या पुलासाठी बांधकाम विभागाने प्रस्ताव सादर करावा
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोडमणी गावाला जोडणारा पूल तातडीने दुरुस्त करीत सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून पूल उभारणीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश...
कर्जमुक्तीचे १७५ कोटी ७८ लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त
चंद्रपूर: महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 2 जून 2026 च्या शासन निर्णयाद्वारे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -2026’ सुरू केली आहे. या योजनेसाठी चंद्रपूर जिल्हा...
गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी आता ₹१० लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आला आहे. अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व तसेच रुग्णालयीन खर्चासाठी आर्थिक मदत...
राजापूर पं सं सभापती सौ. नंदिनी कदम यांची ग्रामपंचायत कळसवलीला सदिच्छा...
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील ग्रामपंचायत कळसवली येथे सभापती सौ नंदिनी कदम तसेच पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ मयेकर व प्रसाद मोहरकर यांनी सदिच्छा भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांचा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई येथे पर्यावरण संवर्धनास...
यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


















