शेती
Home शेती
उमरखेड वनपरिक्षेत्रातील विकासकामांना गती द्या; पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य – वनमंत्री गणेश...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उमरखेड (जि. यवतमाळ) वनपरिक्षेत्रातील वन विभागाची कार्यालये व निवासस्थानांची सद्यस्थिती, प्रस्तावित बांधकामे आणि कॅम्पा वार्षिक नियोजन आराखडा २०२६-२७ अंतर्गत...
उद्योग सुरू न करणाऱ्यांचे भूखंड परत घ्या – उद्योगमंत्री डॉ. उदय...
चंद्रपूर: उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) दिलेले भूखंड वर्षानुवर्षे विनावापर पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. एमआयडीसीची जमीन उद्योग उभारणीसाठी आहे, त्याचा गैरवापर करू...
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभ वितरणास प्रारंभ!
६.२२ लाख पात्र शेतकरी; ₹५,०२८ कोटींचा कर्जमुक्ती लाभपहिल्या टप्प्यात कर्ज खात्यात जमा झालेल्या लाभाची विभागनिहाय माहिती...!
कर्जमुक्त शेतकरी समृद्ध महाराष्ट्र !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना ₹5029 कोटींच्या लाभाचे वितरण.
हिंगणघाट बाजार समितीचा आदर्श इतर बाजार समित्यांनी घ्यावा
वर्धा : अलीकडे सहकारी संस्थांकडे शेतकऱ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलत चालला आहे. अशा स्थितीत विदर्भातील सहकार चळवळीला पुढे नेण्याचे काम हिंगणघाट बाजार समिती करत आहे....
लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात...
कोल्हापूर/कागल : शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे....
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
जिल्ह्यातील २० हजार ३४१ शेतकऱ्यांच्या खात्यात १७३ कोटी रुपयांचा निधी वर्ग
मंत्री दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, यांनी घेतली पद्मश्री डी....
कोल्हापूर: राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी पद्मश्री डी. वाय. पाटील कुटुंबीयांची भेट...
खरीप पीक विमा भरण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ;जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
(नंदुरबार) खरीप हंगाम सन 2026-27 मध्ये हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या 'एल निनो'च्या परिणामांमुळे पावसाचे असमान वितरण व खंडाची शक्यता लक्षात घेता, शेतकरी बांधवांना पिकांच्या संभाव्य...
देशाच्या अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे काळाची गरज...
रायगड: देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर आधारित असून देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी संशोधन, आधुनिक...


















