NandurbarNews
पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण;सकाळी 9.05 वाजता होणार सोहळा
(नंदुरबार) भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन शनिवार, दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी नंदुरबार येथे सन्मानपूर्वक साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सकाळी...
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
“नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या आदिवासीबहुल जिल्ह्यातील तालुकानिहाय प्राधान्याने विकास करण्यासाठी जे जे करावे लागेल, ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. या प्रयत्नांत जिल्ह्यातील...
तुळसवडे केंद्रशाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी ध्रुव किंजळस्कर राष्ट्रीय गुणवत्तेत 3...
राजापूर(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा तुळसवडे नं. 1 (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करत शाळेच्या आणि गावाच्या...
टिटवाळ्यात पाणी प्रश्नावर हालचाल – नेपाली पाडा ते नांदप रोडपर्यंत नवीन...
टिटवाळा(प्रतिनिधी):-पूर्वेकडील इंदिरानगर, नेपाली पाडा ते नांदप रोड या परिसरात गेली अनेक वर्षे भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येच्या निराकरणासाठी कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा (रजि) च्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवक...
गौरी-गणपती सणासाठी पुणे–कल्याण मार्गे रत्नागिरी विशेष गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी
कल्याण(प्रतिनिधी):-गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेऊन गाडी क्र. 01447/01448 पुणे–रत्नागिरी–पुणे ही विशेष गाडी कायमस्वरूपी नियमित करण्यात यावी तसेच सध्याच्या गाडीला...
15ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे रंगणार कलगी...
मुंबई(प्रतिनिधी):-शनिवार दि.15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दिनेश कुरतडकर संकल्पित कोकणच्या लाल मातीतली पारंपरिक लोककला कलगीतुरा, जाखडी नाचाच्या जंगी सामन्याचे आयोजन मुंबई मराठी...
माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर हिना आणि डॉक्टर सुप्रिया...
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा 15 ऑगस्ट 2026 रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर...
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर
शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात “महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर” (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे असून मृद व जलसंधारण...
तरुणांनो जलसंधारणात आता तुमची Turn!
पाणी हा केवळ नैसर्गिक स्रोत नाही, तर आपल्या वर्तमानाचा आधार आणि भविष्यातील सुरक्षिततेची हमी आहे. आज आपण विकासाच्या वेगाने पुढे जात असताना पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी...
शेतकरीहित केंद्रस्थानी ठेवून जलसंपदा विभागाला २०२९ पर्यंत आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे लक्ष्य...
मुंबई : जलसंपदा विभाग अधिक सक्षम, आधुनिक आणि लोककेंद्री करण्यासाठी २०२९ पर्यंत विभागांतर्गत महामंडळांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जलसंपदा विभागाचा केंद्रबिंदू...













