रक्तक्षयमुक्त भारताच्या दिशेने ठोस पाऊल!
रक्तक्षय (ऍनिमिया) रोखण्यासाठी भारत सरकारने गुणसंवर्धित तांदूळ (Fortified Rice) वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात तालुका पातळीवर प्रशिक्षण सत्र सुरू!
