
नंदुरबारमध्ये मागील काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर घेतलेल्या मुक मोर्चाला काहींच्या गैरवर्तनामुळे हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे, तसेच कायद्याचा आदर करून प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्या संदेशात सांगितले की,
#Nandurbar#CollectorOfficeNandurbar#डॉमित्तालीसेठी#PeaceAppeal#शांततेचेसंदेश#LawAndOrder#NandurbarPolice#StayCalm#NoViolence#लोकशाहीचासन्मान