
या पार्श्वभूमीवर सुकी नदीकाठावरील भुरीवेल, थुवा, आमपाडा, गढद, खाटीआंबा व इतर गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे.
नदीपात्रामध्ये राहुट्या सोडण्यात येऊ नयेत, कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जाऊ नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.