जिल्ह्यात मुबलक इंधनसाठा उपलब्ध अफवांवर विश्वास ठेऊ नये
अमरावती: गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईबाबत पसरत असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा समाधानकारक साठा उपलब्ध...
मोबाईल रिचार्जची वैधता संपल्यानंतर ₹४४ मध्ये एक वर्षासाठी मोफत इनकमिंग कॉल्स...
अशा प्रकारची कोणतीही घोषणा TRAI किंवा दूरसंचार कंपन्यांकडून करण्यात आलेली नाही. अशा प्रकारच्या व्हायरल संदेशांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये.
#TelecomNews#MobileRecharge#MobileUsers#RechargePlans
राहुरी पोटनिवडणुकीसाठी अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालींचे प्रशिक्षण
अहिल्यानगर :- २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या विविध माहिती तंत्रज्ञान प्रणालींच्या वापराबाबत सर्वसमावेशक प्रशिक्षण आयोजित...
वाडीवऱ्हे येथील बजाज इलेक्ट्रॉनिक्स कामगार प्रकरणी ३१ मार्चपर्यंत लेखी निवेदनांचे कामगार मंत्री आकाश...
मुंबई, दि. २४ : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील मे. बजाज इलेक्ट्रॉनिक्स लि. मधील कामगारांच्या स्वेच्छानिवृत्ती प्रकरणाचा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आढावा...
माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे हस्ते आधार संच वितरण
सोलापूर: सध्याच्या संगणकाच्या युगात आधार ही मूलभूत ओळख असून आधार क्रमांकाविना कोणतेही शासकीय कामकाज होत नाही. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने सुधारित सॉफ्टवेअर तयार करून आधार...
आदिवासी कलाकार, लेखक, पर्यावरण कार्यकर्ते यांना लोकभवन येथे घेऊन या –...
मुंबई : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक वुईके यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी क्षेत्रातील आमदार तसेच आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी राज्यपाल जिष्णु देव...
सर्व एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावरील दावा नागरिकांची...
ग्राहकांच्या जोडणीचे प्रमाणीकरण (Authentication of LPG Consumers) अद्याप झाले नाही, त्यांनी ई-केवायसी करुन घेणे आवश्यक आहे.
#FactCheck
#DGIPRFactCheck
ज्या ग्राहकांनी याआधीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांनी...
राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली: साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार...
विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे विभागीय माहिती...
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गिरीष गांधी यांचे आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर विभागीय माहिती संचालक डॉ. गणेश मुळे यांनी अभिनंदन...
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळया रेषा’लासाहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली: साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. देशातील मान्यताप्राप्त २४ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य...


















