कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवे बळ – मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई: राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI)...
‘एआय परिषद २०२६’ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा...
जगात काही ठिकाणी एआयच्या सहाय्याने कामे करणाऱ्या पूर्णपणे स्वयंचलित ‘वन-मॅन न्यूज रूम’ तयार होत आहेत.
दूरदर्शन, डिजीटल माध्यमांच्या आगमणानंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले.
तुमची...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या...
संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी यावेळी उपस्थित होते.पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय)...
वाघ आणि बिबट्यांच्या संभाव्य हल्ल्यांपासून सतर्कतेचा इशारा देणारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय)...
रामटेक तालुक्यातील देवलापार नजीकच्या पिपरिया गावात गुरुवारी रात्री या यंत्रणेकडून वाघाचा वावर असल्याचा इशारा गावकऱ्यांना आणि वन विभागाला मिळाला आणि गावकरी सतर्क झाले. तीन...
मराठी साहित्यविश्वातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ कवी, लघुनिबंधकार व समीक्षक
विंदा करंदीकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
त्यांच्या शब्दांनी विचारांना दिलेली दिशा आजही प्रेरणादायी आहे.
#VindaKarandikar#MarathiSahitya#स्मृतिदिन#मराठीकवी
परिणाम समजून दिलेला नकार
विचार न करता दिलेल्या होकारपेक्षा कधीही चांगला.
#नशा_कशाला
#NoMeansNo
कृत्रिम वाळू प्रकल्पांना सवलती देऊन प्रोत्साहन
अमरावती: नैसर्गिक वाळूला सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावरून कृत्रिम वाळू अर्थात एम-सँड धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे. यात कृत्रिम...
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे
अहिल्यानगर- जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्यामध्ये नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एलपीजी गॅस गोदामांची विशेष...
तीनशे कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य; विज्ञान व तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबविण्यात...
मुंबई: पर्यावरणाचे संर्वधन आणि विकास यांचा समतोल साधण्यावर राज्य शासनाचा भर आहे. राज्यात वृक्ष व वनक्षेत्राचे प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये ३०० कोटी (३ अब्ज)...
तुम्ही इतके जवळ आहात
तुमच्या गावाची एकजूट थेट ५ कोटींपर्यंतच्या गौरवाकडे घेऊन जाईल.
आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तुमच्या गावाच्या यशाची वाट पाहत आहे.
#mukhyamantrisamrudhapanchayatrajabhiyan#GovernmentOfMaharashtra#RuralProgress

















