‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी...
मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी व नियोजन’ या विषयावर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त...
जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ....
सांगली : जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी नेमून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या चोखपणे व पारदर्शकपणे पार पाडाव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीवरील ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘सोशल मीडियाचा...
महत्त्वपूर्ण विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची निवेदक सुषमा जाधव यांनी घेतलेली विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.दि. २५, २६, २७,...
ज्या डेटाची गरज नाही, तो डेटा ठेवल्याने धोका वाढतो.
जुने पासवर्ड्स, जुन्या ईमेल ID, वैयक्तिक माहिती... वेळेत डिलिट करा!डिजिटल स्वच्छता ठेवा, तुमची ओळख सुरक्षित ठेवा.जागरूक व्हा, सुरक्षित रहा.सायबर गुन्ह्याची तक्रार करा –...
मतदान करा विकासाचे भागीदार बना !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही मतदान करणार !#स्थानिक_स्वराज्य_संस्था#लोकशाही#मत#मतदान#राज्यनिवडणूकआयोग#आयोग#महाराष्ट्र#महाराष्ट्रराज्य#SEC#SEC_Maharashtra#Elections#Democracy#Vote#Voting#StateElectionCommission#Commission#Rights#village#CITY
बॅकिंग क्षेत्रात अधिक पारदर्शकतेसाठी डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे – जिल्हाधिकारी...
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेला ‘तुमचे पैसे, तुमचा हक्क’ हा उपक्रम निष्क्रिय खात्यांमधील रक्कम संबधित खातेदारास, त्यांच्या वारसांना विनासायास परत...
केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता
नवीन फौजदारी कायद्यांविषयी जनसामान्यांना माहिती व्हावी, याकरिता १९ ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पाच दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले आहे. हे...
आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज सहकार मंथन बैठकीत सहकार मंत्री...
नवी दिल्ली : राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र शासनाने...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,...
स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. ३१...
स्वच्छतेत महाराष्ट्राची आघाडी स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये मिरा भाईंदर मनपा देशात...
राज्याला एकूण दहा राष्ट्रीय पुरस्कार प्रदाननवी दिल्ली: स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात आपले वर्चस्व सिद्ध केले...


















