त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीस ४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 जून, 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय...
विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
अमरावती: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आपत्ती प्रवण शाळांमधील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आपत्ती प्रवण भागातील शाळेमध्ये शाळा सुरक्षा कार्यक्रम...
मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक
मुंबई : राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुर्गम भागातून मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक परिसरात राहण्याची सोय व्हावी यासाठी...
कालचे विद्यार्थी – आजचे आधारस्तंभ’आठवणींमधून कृतज्ञतेकडे’ तळोदा तालुक्यातील काही शाळांनी या...
माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या विकासातील सहभाग अधिक सशक्त व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी...
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद...
नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृतीशीख धर्मातील महान गुरू, 'हिंद दी चादर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी...
दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी)...
कालचे विद्यार्थी – आजचे आधारस्तंभ
माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या विकासातील सहभाग अधिक सशक्त व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी...
नवीन शैक्षणिक धोरणामुळे जगातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांसाठी दारे उघडली गेली आहेत.
नवी मुंबईत एक 'एज्युसिटी' तयार केली आहे, जी विमानतळापासून अवघ्या १५ मिनिटांवर आहे. तिथे जगातील सर्वोच्च १२ विद्यापीठे येत आहेत. लोक परदेशात शिकायला जातात,...
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुण पडताळणीसाठी २१ जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येतील –...
मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची...
विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी महोत्सव महत्त्वपूर्णअप्पर आयुक्त दिनकर पावरा यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांच्या अंगी उपजत गुण असतात. योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो. अशा स्वरूपाचे महोत्सव विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात,...


















