औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर...
मुंबई : औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे मत ‘नेक्सट जेन फार्मा ॲड’ या चर्चासत्रात वक्त्यांनी...
राज्यातील कुपोषणावर प्रभावी नियंत्रण मिळवून महिला व बालकांच्या आरोग्य आणि पोषणात...
महिला व बाल विकास विभाग आणि चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (CIFF) यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या भागीदारीमुळे मातृ व...
हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलेरियासिस) निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) अर्थात आयव्हरमेक्टिन, डीईसी (डायइथिलकार्बामाझीन) आणि अल्बेंडाझोल या औषधांच्या संयुक्त उपचाराला गती देण्यात येत...
निरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज- जिल्हाधिकारी अमोल येडगे...
कोल्हापूर: निरोगी, सक्षम आणि बुद्धिमान पिढी घडवण्यासाठी आईचे स्तनपान अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण...
कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणात शिबिर संपन्न; १७२ रुग्णांची तपासणी
गडचिरोली: जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे विशेष दिव्यांगत्व प्रमाणपत्र (UDID) तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले....
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने आज गेट ऑफ इंडिया...
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, उपायुक्त...
महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सोहळा मुंबईत २५ व २६...
मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे देण्यात येणारा महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार वितरण सोहळा २५ व २६ मार्च २०२६ रोजी मुंबई...
सभागृहाची परंपरा औपचारिक निरोपाची नव्हे, पुनरागमनाच्या सदिच्छांची – सभापती प्रा. राम शिंदे
मुंबई : सभागृहाची परंपरा ही केवळ औपचारिक निरोप देण्याची नसून, सदस्यांनी पुन्हा जनतेच्या सेवेसाठी सभागृहात यावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्याची आहे, असे सांगून विधानपरिषद...
राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्याबाबत शासनाने नेमलेल्या टास्क...
माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. महाराष्ट्राने या विषयाकडे गांभीर्याने पाहत २ फेब्रुवारी २०२६ रोजी टास्क फोर्स स्थापन केला आहे. या...
टीबीमुक्त भारतासाठी १०० दिवसांची विशेष मोहीम; राज्यात व्यापक अंमलबजावणी
मुंबई : भारत सरकारतर्फे जागतिक क्षयरोग दिन २०२६ निमित्त “टीबी मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची विशेष मोहीम” २४ मार्चपासून देशभरात राबविण्यात येणार असून,...


















