नंदुरबार जिल्हा
वीजेपासून बचावासाठी वरदान आहे भारत सरकारचे ‘दामिनी’ ॲप !
खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्वाचा विषय, तितकाच वीजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज...
तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
(नंदुरबार) जिल्हयातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मधून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
तापी नदीवरील...
प्रति टन 133 रुपये दराने एका वेळी जास्तीत जास्त ५० टन...
(मुंबई) राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. आता या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एका वर्षासाठी सर्व...
शेतकऱ्यांनो ! आता एका रुपयात काढा पीकविमा
भारतामध्ये आता सर्वात सोपा ‘पीक विमा’ हा महाराष्ट्र शासनाने केला आहे. ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले आहे. त्यांनी बँकेमध्ये जाऊन एक साधा अर्ज करणे आहे....












