NandurbarNews
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी पूर्ण...
(नंदुरबार) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याचे वितरण सुरळीत आणि पारदर्शक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-KYC ) करणे बंधनकारक...
कंत्राटी पद्धतीने वाहन भाड्याने घेण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी 26 डिसेंबरपर्यंत निविदा सादर...
(नंदुरबार) वस्तू व सेवा कर (GST) कार्यालयासाठी कंत्राटी पद्धतीने चार आसनी वाहन दोन वर्षांच्या कालावधीसाठी घेण्यासाठी मोहरबंद निविदा मागविण्यात येत असून इच्छुक वाहनधारकांनी 26...
‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देशभरात अन्नधान्य उचलण्याची...
(नंदुरबार) भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या “एक देश एक रेशन कार्ड” (One Nation One Ration Card - ONORC) या महात्वाकांक्षी...
मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गातील चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन...
या नव्या मालिकेतून आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅन कार्ड तसेच...
दिव्यांग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून अनुदानाच्या रकमेत...
दिव्यांग–अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेत वाढ करण्यासह दिव्यांग–दिव्यांग विवाह हा नवा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. नव्या सुधारित योजनेनुसार दिव्यांग–अव्यंग विवाहासाठी रुपये १,५०,००० तर...
प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश...
भारतातील ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीमुळे देश जगात आघाडीवर होता. या प्राचीन ज्ञानाची आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होऊ शकतो,...
ग्राम, तालुका व जिल्हा स्तरावर विकासाभिमुख कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी राज्यात...
सरपंचांच्या क्षमता विकसित करण्यासाठी सरपंच संवाद कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. हे दोन्ही कार्यक्रम मित्रा संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतील. जिल्हा कर्मयोगी २.० कार्यक्रम गाव,...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी धाराशिव नगरपरिषदेला शहरातील दुग्धव्यवसाय...
धाराशिव नगरपरिषदेकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठी जमीन मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांनी शासनाकडे केली होती....
न्यू तोतलाडोह पुनर्वसित गावातील विस्थापितांना नियमाप्रमाणे सुविधा द्या – मदत व...
मुंबई : पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल...
पुरातत्व विभागाने प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण करावे – प्राधिकरणाचे...
नाशिक: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी देश विदेशातील कोट्यावधी भाविक येतील. कुंभमेळ्यातील अमृत स्नानाबरोबरच ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील प्राचीन मंदिरांना भेट देतील. त्यामुळे...













