NandurbarNews
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एक्सएसआयओ ॲडव्हान्स्ड इंडस्ट्रीयल ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग पार्क’...
राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून...
एचपीव्ही लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करा
अहिल्यानगर- जिल्ह्यात ९ मार्चपासून राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पात्र मुलींना लसीकरणाबाबत...
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे...
नंदुरबार : सर्व ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्यावे. तसेच वीजहानी कमी करून वीजबिलांच्या वसुलीला आणखी वेग द्यावा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प)...
उद्योग अर्थव्यवस्था १२ पटीने वाढविण्याचे उद्दिष्ट, उद्योग क्षेत्राचा जीडीपी १२३ अब्ज...
महाराष्ट्राला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविणार, उच्च विकासाची क्षमता असलेल्या क्षेत्रांसाठी मूल्यसाखळ्यांची निर्मिती.
#MahaBudget2026#वर्धा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -२०२५ मध्ये देशातील...
केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष २०२५ च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा...
एसटी बस स्थानक विकासासाठी गरजेनुसार जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करावी –...
मुंबई: अमरावती व नागपूर विभागातील एसटी बस स्थानकांचा विकास करताना प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा तातडीने करण्यात याव्यात. एसटी बस स्थानक विकासासाठी आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीतून...
नवी मुंबईत ९ मार्चपासून ‘ढोलकीफड तमाशा महोत्सव’
मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून ९ मार्च ते १३ मार्च, २०२६ या कालावधीत ढोलकीफड तमाशा...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -2025 मध्ये देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात राज्यातील 60 हून अधिक...
बळीराजाला कर्जमुक्ती आणि कामगारांना ‘सुरक्षा’; विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री...
मुंबई: राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या आयुष्यात सुवर्णकाळ आणणारा दस्तावेज आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कामगार मंत्री...
शेतकरी, आदिवासी आणि कष्टकऱ्यांच्या प्रगतीला वेग देणारा ‘विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प’ –...
मुंबई: राज्याचा २०२६-२७ चा सादर झालेला अर्थसंकल्प हा समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारा आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व औषध...













