NandurbarNews
महाराष्ट्र हे भारताचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’
मुंबई – भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र हे देशाचे खरे ‘स्टार्टअप...
शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध
मुंबई– महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर 10 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे....
सर्वोत्कृष्ट जनसंपर्कासाठी महापारेषणचा जागतिक पातळीवर गौरव; इटलीमध्ये २८ जानेवारीला होणार पुरस्काराचे वितरण
मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) सामाजिक उत्तरदायित्व व प्रभावी जनसंपर्क क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट...
नंदुरबार जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत साकारत असलेला शाश्वत विकासाचा नवा आदर्श!
(नंदुरबार) मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत नंदादीप गाव, न्याहली (ता. नंदुरबार) येथे झालेल्या विविध विकासकामांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी...
एकलव्य करिअर मार्गदर्शन मेळावा’ – आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा, नवे स्वप्न
नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि Eklavya India Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने 'एकलव्य करिअर मार्गदर्शन मेळावा' या विशेष उपक्रमाचा शुभारंभ आज उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याचा...
नवापूर तालुक्यात जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची पाहणी – राष्ट्रीय महामार्ग व...
(नंदुरबार) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासह नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार करून प्रशासन कार्यरत आहे, याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज नवापूर तालुक्याचा दौरा करून राष्ट्रीय...
मोलगी ते अक्कलकुवा मार्गावरील घाट माथ्यावर शाळकरी मुलांची बस अपघातग्रस्त झाली...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. जखमींवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून 18 जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे....
दुसऱ्या उत्पादन साखळीचा शुभारंभ देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या...
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, एचएएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सुनील, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीवकुमार आदी उपस्थित होते.
नाशिकची भूमी अध्यात्मिकतेबरोबरच आत्मनिर्भरतेचे...
आश्वासन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वंदनीय...
राज्य आरोग्य हमी सोसायटी आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य...
गरीब वीजग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा...
नंदुरबार: दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण...













