NandurbarNews
वंदे मातरम हे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे गीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर :- वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे गीत आहे. देश प्रेमाची धगधगती ऊर्जा 150 वर्षांनंतरही या गीतातून आजही मिळते. 1875...
कृषी समृद्धी योजनेबाबतच्या शासन निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
मुंबई : जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी, यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत...
‘भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम...
मुंबई : दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट 7821922775 क्रमांक कार्यान्वित आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था ‘एका क्लिकवर’ उपलब्ध करून...
मुलांना हवे मानसिक स्वातंत्र्य !
महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बालकांच्या मानसिक, शारीरिक आणि कौंटुबिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यातील अंगणवाड्यामंध्ये पालक मेळावा आयोजित करण्यात येतो....
ब्रम्हपुरीत वाघाच्या हल्ल्याचा व्हिडीओ बनावट – वनविभागाचे स्पष्टीकरण
चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभागातील वनविश्रामगृह येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या व्हिडीओबाबत चंद्रपूर...
दैनंदिन तणावपूर्ण जीवन पद्धतीला दूर ठेवण्यास योग हा हमखास उपाय –...
नागपूर– योग ही आपली अतिशय प्राचीन अशी चिकित्सा पद्धती आहे. आज आपल्याला दैनंदिन तणावपूर्ण जीवन जगावे लागते. जीवन पद्धतीमुळे तयार झालेल्या आजाराचा मोठा प्रादुर्भाव...
बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी तातडीने दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला...
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता...
विद्यापीठ जागतिक कीर्तीचे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
महानुभाव पंथाच्या समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनात दिली.
सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी...
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच, राज्य शासन, अबूधाबी पोर्ट्स ग्रुप आणि अबू धाबीचे...
करारामुळे सागरी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले असून, यामध्ये भारताच्या बंदरे मंत्रालयाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वर्षा निवासस्थानी झालेल्या या सामंजस्य करार प्रसंगी...
हॉटेल वेस्टीन, कोरेगाव पार्क, पुणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या 'पुणे ग्रँड टूर' या सायकल स्पर्धेची घोषणा येथे आयोजित कार्यक्रमात केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्पर्धेच्या...













