NandurbarNews
क्रीडा शौर्याबद्दल रौप्यकन्या शौर्याचे क्रीडामंत्र्यांकडून कौतुक; आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स शर्यतीत...
मुंबई : बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची शौर्या अंबुरे हिने उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने...
आदिवासी विकास विभाग व असुदे फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार
मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने असुदे फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार केला. या कराराअंतर्गत ‘industryconnect.app’ या तंत्रज्ञान आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनुभवाधारित करिअर मार्गदर्शन...
सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगीक कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक व्हावीत : सार्वजनिक बांधकाम मंत्री...
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा देशपातळीवरील महत्वाचे पर्व आहे. देश-विदेशातील भाविक येथे मोठ्या संख्येने भेट देणार आहेत. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या...
सिंधुदुर्गचा अभिमान! नीतीआयोगाकडून जिल्ह्यातील AI मॉडेलचा सखोल अभ्यास सुरू
नीती आयोगाचे शिष्टमंडळ जिल्हा दौऱ्यावर
पंतप्रधान कार्यालयास करणार अहवाल
सिंधुदुर्गनगरी : देशात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली प्रभावीपणे राबविणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावला आहे....
राज्यातील एम.आय.व्ही. प्रयोगशाळा ‘एन.आय.व्ही.’च्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण व्हावी – सार्वजनिक आरोग्य व...
पुणे: राज्य शासनाच्या एम.आय.व्ही. प्रयोगशाळा ही ‘एन.आय.व्ही.’च्या धर्तीवर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी...
गर्भाशयमुख कर्करोगावरील लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
पुणे: गर्भाशयमुख कर्करोगावर लसीद्वारे प्रतिबंध घडवून आणण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर...
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे – मंत्री नरहरी झिरवाळ
नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन अन्न औषध प्रशासन व विशेष...
शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली.
“कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही...
जिल्हा कन्व्हर्जन समिती बैठक संपन्न
(नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कन्व्हर्जन समितीची बैठक दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
बैठकीची सुरुवात दोन्ही प्रकल्प...
आठवडे बाजार संदर्भातील उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा
स्थानिक महिलांसाठी उद्योजकतेकडे प्रेरणादायी पाऊल:
महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय नंदुरबार यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने 'आठवडे बाजार संदर्भातील उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा' यशस्वीपणे पार...













