NandurbarNews
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान नियामक परिषद...
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान, नंदुरबार (District Mineral Foundation – DMF) नियामक परिषद व व्यवस्थापकीय समितीची बैठक आज मा....
मनरेगा योजनेच्या अंमलबजावणीस गती — जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे तातडीचे...
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत महत्त्वाची आढावा बैठक पार...
‘Inclusion यात्रा’ — समावेशनाचा संदेश नंदुरबारमधून!
समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान, संधी आणि सुलभता मिळावी, हीच खरी समावेशकतेची ओळख आहे. या भावनेला केंद्रस्थानी ठेवून, अपंग हक्क कार्यकर्ती दिक्षा दिंडे यांनी...
RBSK कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांसाठी मोफत हृदयरोग तपासणी...
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व बालकांच्या आरोग्याचे संपूर्ण संरक्षण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे...
आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, नुकसान भरपाईसाठी 41 हजार कोटींची...
हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू
नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज सर्व यंत्रणांच्या पूर्व तयारीचा आढावा घेवून व्यवस्थेबाबत नियोजनबद्ध व...
मांजरखेड येथे बांबू परिषद उत्साहात
अमरावती : शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व पर्यावरण संतुलनासाठी मांजरखेड, ता. धामणगाव येथे बांबू परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा...
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई: राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ अंतर्गत “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” या विशेष उपक्रमाचे आयोजन १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या...
मध्यस्थी : वाद मिटविण्याचा सौहार्दपूर्ण मार्ग
वाद हे मानवी समाजातील अपरिहार्य वास्तव आहे, पण त्याचे समाधान सौहार्दपूर्ण पद्धतीने करणे ही खरी प्रगती आहे. हाच विचार लक्षात घेऊन भारत सरकारने मध्यस्थता...
‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस’ आणि ‘पोषण माह’ सांगता कार्यक्रम उत्साहात साजरा
मुंबई : मुलींच्या सक्षमीकरणाला आणि त्यांच्या मानसिक बळकटीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त...