NandurbarNews
स्वच्छ व सुंदर जिल्हा परिषद शाळा: गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे एक ठोस पाऊल
निपुण भारत अभियानाच्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण शाळा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांनी स्वतःचे रूप पालटण्यास सुरुवात केली असून, 'स्वच्छ आणि सुंदर शाळा म्हणजेच निरोगी, आनंदी...
‘रेड रिबन’च्या माध्यमातून एचआयव्ही/एड्स जनजागृती; नंदुरबारातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथील आयसीटीसी (ICTC) विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही/एड्स जनजागृती उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या...
महावितरणचे संचालक राजेंद्र पवार ‘दिव्यांग भूषण 2025’ पुरस्काराने सन्मानित
नंदुरबार: महावितरणमधील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 'देवदूत' ठरलेल्या एका महत्त्वाच्या व्यक्तीचा आज नागपूर शहरात गौरव झाला. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांना 'दिव्यांग भूषण पुरस्कार 2025' या...
महावितरण वीज कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुरक्षा साधने देणार- संचालक श्री. राजेंद्र पवार
नंदुरबार- वीज कर्मचारी हा महावितरणचा आधारस्तंभ आहे. तो सुरक्षित असेल तरच अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांच्या जिविताची सुरक्षा सर्वाधिक प्राधान्याचे आहे. व...
माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन...
सातारा: प्राणांची बाजी लावून देशाच्या सिमांचे रक्षण करणाऱ्या प्रसंगी हौताम्य पत्करणाऱ्या सैनिकांच्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. सातारा...
ग्राहकांच्या हक्कांना ऊर्जा देणारा दिवस
ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन (National Consumer Rights Day)...
विज्ञान व नवोन्मेषातून मानवकल्याणाचा संदेश देणारे डॉ. माशेलकर यांचे कार्य प्रेरणादायी –...
मुंबई, : विज्ञान, शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून समाजातील विषमता दूर करून मानव कल्याणाचा जागतिक संदेश देणारे पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे कार्य तरुण...
उत्पादकता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती...
राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट; परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश
मुंबई: महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात...
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
नवी दिल्ली: मराठी भाषेतल्या साहित्य निर्मितीबद्दल राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२५ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत. १ जानेवारी ते...













