NandurbarNews
चालकांनो सावधान, नको मद्यपान!
नागरिकांनो, हे सुरक्षास्तोत्र लक्षात ठेवूया, चला नियम पाळुया.
#आपले_मपो_म्हणे#चालकांनो_नको_मद्यपान
या नशेमुळे तुमच्या आयुष्याला ‘हाय’ लागू शकते!
अंमली पदार्थांना दूर करा आणि नशामुक्त आयुष्य जगा.
#नशा_कशाला
समारंभात मा. राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते एकूण १०६...
या समारंभात पोलिसांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलचे पोलीस पदक यांनी त्यांचा गौरव करण्यात आला.
या सर्व सन्मानित पोलीस...
“आला का मेसेज ‘चुकून झालेल्या यूपीआय पेमेंटचा’?
सावधान! हा ऑनलाईन स्कॅम असू शकतो. खात्री करूनच व्यवहार करा!"
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
@Dgpmaharashtra
@ShravanDathS
#CyberAwareness#MaharashtraCyber#OnlineSafety#UPIScam
आजकाल अनेकांना फसवणूक करणारे मेसेज येतात —
“तुमच्या खात्यात ₹5000 आले आहेत”,...
वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती द्या – पालकमंत्री गणेश...
मुंबई, दि. 31 : वसई विरार महापालिका क्षेत्रातील 13 मुख्य रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्याच्या कामास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने गती द्यावी, असे निर्देश वन मंत्री...
वसई महापालिकेच्या हद्दीतील बर्डपार्क उभारण्याची कार्यवाही करावी – पालकमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. 31 : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना अनुकूल असणारी झाडे लावण्यात यावीत, असे निर्देश वन मंत्री...
राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ; डिजिटल माध्यमातून सागरी मत्स्य...
मुंबई, दि. ३१ : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी मत्स्यव्यवसाय विभागातर्फे आणि भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय...
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी शहिदी समागमाच्या नियोजनासाठी गोव्यात समन्वय...
मुंबई दि.३१ : श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून गोवा राज्यातील चिकालीम पंचायत कार्यालय सभागृह...
‘एमएसएमईं उद्योजकांच्या खर्च आणि स्पर्धात्मकतेबाबत क्षमता बांधणी’ कार्यशाळा संपन्न
अमरावती, दि. 31 : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपीच्या) 30 टक्के आणि...
सिंधुदुर्ग जिल्हा ठरला कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) ‘मॉडेल जिल्हा’ – नीती आयोगाच्या पथकाचे...
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) :सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने शासनव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केल्याने, देशात या तंत्रज्ञानाच्या अंगीकारात सिंधुदुर्ग अग्रेसर ठरला आहे....













