NandurbarNews
केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव उत्साहात संपन्न
(नंदुरबार) शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, भरडधान्य पिकांचा प्रचार-प्रसार, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधी निर्माण करणे तसेच उत्पादित मालाला बाजारपेठेशी जोडणी मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार...
‘ट्रॅक ॲण्ड ट्रेल’च्या माध्यमातून मेळघाटातील पर्यटनाचा विकास
अमरावती: मेळघाटमध्ये निसर्ग सौदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. याठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळाशिवाय त्यांना जंगलातील भ्रमंती आणि निसर्गाशी एकरूप होण्याची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी ट्रॅक...
समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हरिद्वार : - श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी यांनी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक म्हणून कार्य केले. म्हणूनच आज नव्या पिढीसमोर भारतीय संस्कृतीची महानता टिकून आहे....
जिल्ह्यात ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानाचा शुभारंभ
अमरावती: कुष्ठरोग हा शाप नसून तो एक उपचारसाध्य आजार आहे, हा संदेश जनमानसांत रुजवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या उपस्थितीत 'स्पर्श' कुष्ठरोग जनजागृती...
अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे...
शिर्डी:- अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे. दुर्गम भागातील पाड्यांवर विजेची समस्या असल्याने तेथे सौरऊर्जेवर आधारित उपाययोजना राबवाव्यात. अकोले तालुक्यातील...
नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी
नंदुरबार तालुक्यातील ऑक्टोबर 2025 मधील पीक नुकसान भरपाईच्या रकमेचे वितरण प्रशासकीय स्तरावर सुरू झाले असून या प्रक्रियेअंतर्गत, लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी ई-केवायसी (e-KYC)...
गुन्हा कोणताही असुदे पण सतर्कता बाळगणे
योग्य माहितीचे ज्ञान असणे केव्हाही चांगलेच.
#KnowTheFactsFirst
जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर -कौशल्य...
मुंबई : जगतिक पातळीवर विविध क्षेत्रात अत्यावश्यक मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता दर्जेदार कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे....
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; महिला उद्योजकता, आरोग्य, पायाभूत सुविधा व ऊर्जा क्षेत्राला नवी...
मुंबई,दि.३ : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्राला भरीव व विक्रमी निधी मंजूर करण्यात आल्याने राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवे बळ मिळाले असून महिला...
प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर!
नवी दिल्ली: प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्यासाठी ‘सरहद, पुणे’ आणि ‘महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली’ यांच्या संयुक्त...













