महाराष्ट्र
Home महाराष्ट्र
गोंदिया जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास साधूया : पालकमंत्री इंद्रनील नाईक
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास साधूया, यात कुणीही मागे राहणार नाही याची दक्षता घेऊया, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य...
धुळे जिल्हा आत्मनिर्भर आणि बलशाली घडविणार : पालकमंत्री जयकुमार रावल
धुळे : भारताला २०४७ पर्यंत म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात विकसित भारत घडविण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसमोर ठेवले आहे. हे ध्येय साकारण्यासाठी राज्याचे...
संविधान आपल्या जगण्याचा आधार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर: ७६ वर्षांपूर्वी, १९५० मध्ये आपण केवळ एक स्वतंत्र राष्ट्र नव्हतो, तर आपण एक ‘लोकशाही प्रजासत्ताक’ म्हणून जगाच्या नकाशावर उभे राहिलो. ‘प्रजासत्ताक’ म्हणजे जिथे...
महाराष्ट्रातील ‘पद्म पुरस्कार’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई :- भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील १५ मान्यवरांचा समावेश झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले...
प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन
सातारा: बलशाली भारताच्या निर्मितीसाठी गेल्या 10 वर्षात अत्यंत शिस्तबद्ध प्रयत्न करुन आमूलाग्र बदल घडवून आणण्यात आले आहेत. जागतिक पातळीवर आपल्या देशाचे नाव अभिमानाने घेतले...
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
नाशिक: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली.यावेळी अपर जिल्हाधिकारी...
भारतीय प्रजासत्ताक दिन पुण्यात उत्साहात संपन्न
पुणे -भारतीय संविधानाच्या बळावरच विविध भाषा, धर्म, जाती व संस्कृती असलेला भारत देश जगातील सर्वात मोठे व यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे. समता,...
राज्यघटना ही भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ – पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर:- भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी दीर्घकालीन संघर्षानंतर स्वतंत्र झाला. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक सुसंघटित, लोकशाहीवादी आणि न्याय्य व्यवस्था देणे ही मोठी...
हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या...
नांदेडतरुण वयात पचन संस्थेच्या गंभीर आजारांमुळे व उशिरा होणाऱ्या निदानामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करणे, तसेच सामाजिक बांधिलकीतून जनसामान्यांचे जीवनमान उंचावणे हा या उपक्रमाचा...
नॅशनल स्कूल बँड स्पर्धेत अहिल्यानगरची संजीवनी सैनिकी शाळा देशात प्रथम
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिन सोहळा 2026 चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सातव्या 'नॅशनल स्कूल बँड कॉम्पिटिशन' (NSBC) मध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिस्तबद्ध संचलनाने...


















