महाराष्ट्र
Home महाराष्ट्र
भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा-सुविधा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील ज्योतिर्लिंगाना वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात हे लक्षात घेऊन श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री क्षेत्र औंढा नागनाथ व श्री क्षेत्र घृष्णेश्वर...
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन
स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील - उद्योग मंत्री उदय सामंत
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील स्टार्टअप्स, बचत गट आणि 'एक जिल्हा एक...
नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई: भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय पुरावा कायदा या नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले आहे....
शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर
चंद्रपूर: संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार दिले आहेत. हे अधिकार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी न्यायिक अधिका-यांची आहे. नवीन होणारी इमारत सोयीसुविधा युक्त आणि सुसज्ज असली...
स्वप्नातील नोकरी की सायबर जाळं?
खोट्या नोकरीच्या आमिषाने भारतीय तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात सायबर स्कॅममध्ये अडकवलं जातंय. फसवणूक टाळा — पडताळणी करा!
तक्रार नोंदवा: www.mhcyber.gov.in | सायबर हेल्पलाईन:...
क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या...
या साहित्यामुळे नवीन पिढीला प्रेरणादायी दिशा मिळून यशस्वी होण्याचा मार्ग मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या...
एक चुकीचा संदेश समाजात अफवा पसरवू शकतो
अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात. मोबाईलवर येणारा प्रत्येक संदेश वाचताना त्याच्या सत्याची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
#ThinkBeforYouShare
श्री तुळजाभवानी देवी शारदीय #नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा प्रतिष्ठित दर्जा...
या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, गोंधळी गीत, भारुड, जाखडी नृत्य अशा पारंपरिक कलांचे सादरीकरण होईल. गोंधळ, भजन आणि कीर्तन यांसारख्या धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जाणार...
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील विविध रेल्वे स्थानकांवर 76 प्रवासी...
महाराष्ट्रातील आठ प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश
नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील 76 प्रमुख...
राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्रालयात दालन क्रमांक १०३ येथे त्यांनी...


















