महाराष्ट्र
भूकरमापक पदांसाठी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा
मुंबई – भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार...
खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल भेट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : स्थानिक आणि विदर्भातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांची कला बघण्याची संधी देणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी अनमोल...
‘कुंभमेळा’ सुरक्षित होण्यासाठी गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करावे – मुख्य सचिव राजेशकुमार
नाशिक: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी कुंभमेळा सुरक्षित होण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे सूक्ष्म नियोजन करावे. त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका...
महाराष्ट्र हे भारताचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’
मुंबई – भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील ४५ टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र हे देशाचे खरे ‘स्टार्टअप...
सर्वोत्कृष्ट जनसंपर्कासाठी महापारेषणचा जागतिक पातळीवर गौरव; इटलीमध्ये २८ जानेवारीला होणार पुरस्काराचे वितरण
मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) सामाजिक उत्तरदायित्व व प्रभावी जनसंपर्क क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट...
दुसऱ्या उत्पादन साखळीचा शुभारंभ देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या...
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, एचएएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सुनील, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीवकुमार आदी उपस्थित होते.
नाशिकची भूमी अध्यात्मिकतेबरोबरच आत्मनिर्भरतेचे...
कॅपॅसिटर बसवा; कृषिपंप, रोहित्र वाचवा!
वीज आज माणसाच्या मुलभूत गरजांपैकी एक अत्यावश्यक गरज झाली आहे. शहरीकरणासोबतच विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे. सोबतच आज ग्रामीण भागातील विद्युतीकरणासह कृषिपंपासाठी विजेची मागणीही...
अनशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन...
अनशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टी केवडीपाडा यांची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीतून राज्यस्तरासाठी नागपूर येथे निवड
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त...
“वंदे मातरम् – राष्ट्रप्रेरणेचा जयघोष, १५० वर्षांची अभिमानगाथा!”
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) यांनी लिहिलेलं वंदे मातरम् —
हे केवळ गीत नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयातील देशभक्तीचा स्पंदन आहे!
आज या अमर गीतास १५० वर्षे...
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीतास १५० पूर्ण झाल्याने आज महाराष्ट्र पोलीस...
पोलीस महासंचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थित पार पाडला.
#VandeMataram150


















