महाराष्ट्र
मंत्रालय, मुंबई
#थेटप्रसारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वंदे मातरम्’ च्या १५० वर्षानिमित्त समूह गायन
#LIVE
जात, पंथ, धर्म, भाषांचे भेद विसरून स्वातंत्र्यलढ्यात सर्वांनी ‘वंदे मातरम्’ म्हटले...
‘वंदे मातरम्’ हा स्वातंत्र्यलढ्याचा परवलीचा शब्द होता आणि क्रांतिकारकांचे घोषवाक्यही याच गीतातून तयार झाले. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत घडवण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि एकात्मता आवश्यक आहे....
बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवनिमित्त...
यावेळी राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ.निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी 'वंदे मातरम्'चे सामूहिक...
मोबाईल सायबर सुरक्षेसाठी संचारसाथी मोबाईल ॲप डाऊनलोड करा
अधिक माहितीसाठी https://sancharsaathi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या!
#संचारसाथी
#DoT
वंदे मातरम हे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे गीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर :- वंदे मातरम हे गीत भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे गीत आहे. देश प्रेमाची धगधगती ऊर्जा 150 वर्षांनंतरही या गीतातून आजही मिळते. 1875...
कृषी समृद्धी योजनेबाबतच्या शासन निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
मुंबई : जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी, यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेंतर्गत...
‘भाषिणी’ तंत्रज्ञानावर आधारित व्हॉईस नोटद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय – सचिव तुकाराम...
मुंबई : दिव्यांग कल्याण विभागात दिव्यांग व्यक्तींसाठी एआय-आधारित व्हाट्सॲप चॅटबॉट 7821922775 क्रमांक कार्यान्वित आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजनांसह तक्रार निवारण व्यवस्था ‘एका क्लिकवर’ उपलब्ध करून...
ब्रम्हपुरीत वाघाच्या हल्ल्याचा व्हिडीओ बनावट – वनविभागाचे स्पष्टीकरण
चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभागातील वनविश्रामगृह येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या व्हिडीओबाबत चंद्रपूर...
दैनंदिन तणावपूर्ण जीवन पद्धतीला दूर ठेवण्यास योग हा हमखास उपाय –...
नागपूर– योग ही आपली अतिशय प्राचीन अशी चिकित्सा पद्धती आहे. आज आपल्याला दैनंदिन तणावपूर्ण जीवन जगावे लागते. जीवन पद्धतीमुळे तयार झालेल्या आजाराचा मोठा प्रादुर्भाव...
बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी तातडीने दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला...
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता...


















