महाराष्ट्र
एसटी बस स्थानक विकासासाठी गरजेनुसार जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करावी –...
मुंबई: अमरावती व नागपूर विभागातील एसटी बस स्थानकांचा विकास करताना प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा तातडीने करण्यात याव्यात. एसटी बस स्थानक विकासासाठी आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीतून...
नवी मुंबईत ९ मार्चपासून ‘ढोलकीफड तमाशा महोत्सव’
मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून ९ मार्च ते १३ मार्च, २०२६ या कालावधीत ढोलकीफड तमाशा...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -2025 मध्ये देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात राज्यातील 60 हून अधिक...
बळीराजाला कर्जमुक्ती आणि कामगारांना ‘सुरक्षा’; विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री...
मुंबई: राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या आयुष्यात सुवर्णकाळ आणणारा दस्तावेज आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कामगार मंत्री...
शेतकरी, आदिवासी आणि कष्टकऱ्यांच्या प्रगतीला वेग देणारा ‘विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प’ –...
मुंबई: राज्याचा २०२६-२७ चा सादर झालेला अर्थसंकल्प हा समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारा आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व औषध...
बाळगंगा नदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई: बाळगंगा नदी धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या लक्षात घेऊन नियमित पुनर्वसनाऐवजी स्वेच्छा पुनर्वसनाच्या शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन मदत व पुनर्वसन...
स्ट्रोक उपचार प्रभावी करण्यासाठी ‘स्ट्रोक समिट’ मधील तज्ज्ञांच्या सूचनांचे स्वागत –...
मुंबई: स्ट्रोक सारख्या आजारासाठी शहरी भागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून, ग्रामीण भागातही गोल्डन अवर, अचूक व प्रभावी सुविधा उपलब्ध करण्याबाबत उपयुक्त सूचना “महाराष्ट्र स्ट्रोक समिट’च्या...
धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री...
मुंबई: धाराशिव येथे रुग्णांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा धाराशिव...
परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री...
मुंबई : परभणी जिल्ह्यातील 20 गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून येथील महामार्गाच्या भूसंपादनातील मोजणी प्रक्रियेबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत...
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली वर्धा जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय...
वर्ध्यात नवीन मत्स्यविज्ञान महाविद्यालय आणि अत्याधुनिक मत्स्यबाजार स्थापन करण्याबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.या मत्स्य बाजारासाठी १ लाख स्क्वेअर फूट जागेची निश्चिती करण्यात आली...


















