महाराष्ट्र
आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे...
मुंबई – ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्रांची आवश्यकता आहे, तिथे नव्याने अंगणवाडी सुरू करावी. तसेच मदतनीस व सेविकांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व...
पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही...
जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना ‘युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्राम’तर्फे...
पर्यावरणाशी संबंधित बाबींसंदर्भातील सखोल संशोधन, त्याची वस्तुनिष्ठ पद्धतीने तर्कशुद्ध मांडणी आणि सक्रिय लोकसहभाग यांच्या माध्यमातून डॉ. माधव गाडगीळ यांनी केलेले कार्य या पुरस्कारामुळे जागतिक...
केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार वितरण...
महाराष्ट्राने ६ पुरस्कार पटकावत देशात दुसरा क्रमांक मिळवला.
सर्वोत्तम ग्रामपंचायत आणि ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पंचायत या श्रेणींमध्ये #मान्याचीवाडी ग्रामपंचायत (जि. सातारा) अव्वल ठरली. बेळा...
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत कांदिवली येथे गीताजयंती महोत्सव साजरा...
पोईसर जिमखाना आणि इस्कॉन जुहू यांनी याचे आयोजन केले होते. ‘भगवद्गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ असून आजही अत्यंत समर्पक आहे. #भगवद्गीता आपल्याला जगणे शिकविते...
महाराष्ट्राला देशातील ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार आहोत. गेल्या वर्षी राज्याच्या अर्ध्या...
ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करु, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर, वांद्रे...
नागपूर येथे काल राज्यमंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम पार पडला.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पद व गोपनियतेची शपथ दिलेले सर्व मंत्री तसेच राज्यमंत्र्यांच्या शपथ घेतानाच्या ध्वनीचित्रफितींच्या लिंक्स (दुवे) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने खालील...
पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला.
दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले.
#विधानसभा
#हिवाळीअधिवेशन२०२४
#Wintersession2024
#WinterAssemblySession2024
छठ महापर्व भारतीय संस्कृतीत अद्वितीय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: छठ महापर्व हे भारतीय संस्कृतीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे पर्व शिस्तबद्धता, पवित्रता आणि सामूहिक श्रद्धेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जुहू चौपाटी...
महाराष्ट्रासह चार राज्यांसाठी ₹ १५,०९५ कोटींची विक्रमी खरेदी योजना – केंद्रीय...
नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री...


















