महाराष्ट्र
महाराष्ट्र शासनाने होळीनिमित्त मंगळवार, दिनांक ३ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी...
सोशल मीडियावर दि. ४ मार्च २०२६ रोजीही सुट्टी जाहीर झाल्याचा दावा केला जात आहे. ४ मार्चला कोणतीही सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सदर...
लाईनमन : विजेची लाईफलाईन
अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारखीच वीज ही आजच्या जीवनातील मूलभूत गरज बनली आहे. घरातील दिवा, पंखा, पाणीपुरवठा, मोबाईल चार्जिंग, रुग्णालये, उद्योगधंदे सगळे काही विजेवर अवलंबून...
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दिनेश लडकत, सरचिटणीसपदी डॉ.शिवाजी तिकांडे
जळगाव/धुळे/नंदुरबार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनचे 48 वे वार्षिक अधिवेशन लातूर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पार पडले. यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली....
महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव
नंदुरबार:सर्वाधिक अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक पटकावण्याच्या महाराष्ट्राच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या महावितरणचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने मुंबई येथे बुधवारी (२५ फेब्रुवारी) गौरव...
कृषी क्षेत्रातील सौर ऊर्जेच्या कामगिरीसाठी महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड
नंदुरबार: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. २४)...
राज्य आपत्ती संचालन केंद्र (एसईओसी) येथून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन...
आखातातील नऊ देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली असून महाराष्ट्र शासनाने या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली,...
संत परंपरेतील तेजस्वी संत, वारकरी संप्रदायाचे प्रेरणास्थान आणि अभंगवाणीने समाजाला भक्ती
समता व सदाचाराचा मार्ग दाखवणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
संत तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांच्या विचारांमधून समाजात सद्भाव, समता आणि...
‘गाळमुक्त नदी’ मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करा -पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त करणे अत्यावश्यक असून, ‘गाळमुक्त नदी’ मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करून ती व्यापक स्वरूपात राबविण्याचे निर्देश पालकमंत्री...
गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे...
मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे...
मुंबई :ससून डॉक येथील मच्छिमार, महिला कामगार आणि बोटधारकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, या परिसराच्या आधुनिकीकरणाला वेग दिला जाईल, अशी ग्वाही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री...


















