महाराष्ट्र
नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना प्रति कुटुंब १० हजार रुपये मिळणार : मुख्यमंत्री
Natural Disaster Victims
अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(मुंबई) बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त...
खालापूर इरशाळगड दुर्घटना कशी घडली?किती बळी गेले?किती जण बेपत्ता ?
Khalapur Landslide Update
आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने अनेक व्यक्ती ढिगाऱ्याखाली
(रायगड) रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ दुर्गम भागातील इरशाळगडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी व मदतकार्याला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने पोहोचले....
अतिवृष्टीमुळे व पूरस्थितीमुळे या जिल्ह्यांतील शाळांना २० जुलैला सुटी
(मुंबई) कोकण विभागात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि. २० जुलै, २०२३ रोजी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या...
पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना काळजी घ्यावी – डॉ.बी.एन.पाटील
(मुंबई)राज्यात पावसाला सुरूवात झाली असून पर्यटकांमध्ये पावसाळी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी...
भुसावळ बस पोर्टबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही – मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 18 : भुसावळ हे रेल्वेचे मोठे जंक्शन असून याठिकाणी असणाऱ्या बस स्थानकावरही प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने याठिकाणी बस पोर्ट...
कोकणातील चिपळूण आणि परिसरात पावसाचा हाहाकार : अतिवृष्टीचा इशारा
flood situation in chiplun ratnagiri


















