महाराष्ट्र
राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली :देशातील बहुप्रतीक्षित 'जनगणना 2027' च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात होणार आहे. या पहिल्या टप्प्यात...
राजधानीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात...
तखत सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब जी येथून निघालेल्या भव्य नगर...
भाविकांची अलोट गर्दी आणि भक्तीमय वातावरण
#हिंददीचादर
#गुरुतेगबहादूर
#शहीदीसमागम
#350thShaheedi
#GuruTeghBahadurJi
#hinddichadar
#shahidisamagam
#guruteghbahadursahibji
#नांदेड
प्रेरणादायी संवाद, अर्थपूर्ण संपर्क आणि प्रभावी समन्वय
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या जागतिक भागीदाऱ्या घेऊन परतत आहोत… - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सजा है दरबार, महक रही है फिजाएं
श्रद्धा और सब्र के साथ हो रही है धन-धन श्री गुरु ग्रंथ साहिब जी और नगर कीर्तन के आगमन की प्रतीक्षा। बोले सो निहाल,...
दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, सुमारे ४३...
मुंबई : दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात सुमारे ४३ लाख...
‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’चा यशस्वी समारोप
पुणे: ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने पुण्याचे नाव जगात पोहोचले. प्रशासनाने गेले सहा महिने या स्पर्धेसाठी खूप...
राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य
भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. येथे कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात. भारतीय लोकशाहीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून अभ्यासक, संशोधक...
जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण ७३० कोटी २७ लक्ष रुपये खर्चाच्या २०२६-२७...
नागपूर : लोकाभिमुख विकासाशी कटीबद्धता, प्रशासनातील गतिमानता आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता ही प्रत्येक विभाग प्रमुखांनी अंगीकारुन जिल्ह्यातील विकास कामांशी अधिक कटीबद्ध असले पाहिजे. जिल्हा नियोजन समिती...
उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव: जिल्ह्यात नवनवीन छोटे मोठे उद्योग यावेत तसेच युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असून उद्योजक समाधानी तर जिल्हा समाधानी याप्रमाणेच जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राचा विकास...


















