महाराष्ट्र
मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व; हर्षवीर सिंग सर्वोत्तम भारतीय सायकलपटू
पुणे : भारतातील पहिल्यावहिल्या ‘UCI २.२’ श्रेणीतील आंतरराष्ट्रीय बहु-स्तरीय सायकलिंग स्पर्धा ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ च्या मुळशी–मावळ टप्प्यात चीनच्या ‘ली निंग स्टार’ संघाच्या ल्यूक...
माननीय केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह जी को नांदेड़ में...
इस विशेष अवसर पर धर्मगुरु डॉ. बाबूसिंगजी महाराज, संत रामसिंग महाराज, सरदार डॉ. विजय सतबीर सिंह, रामेश्वर नाईक, जसपाल सिंह सिद्धू और चरणदीप सिंह,...
नांदेड येथील मोदी ग्राउंड येथे भेट देऊन
हिंद-दी-चादर’ या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या तयारीचा
खा.अशोकरावजी चव्हाण यांनी आढावा घेतला.
#hinddichadar#GuruTegBahadurSahib#guruteghbahadursahibji#rameshwarnaik#ShahidiSamagam#CMOMaharashtra#EknathShinde#YogiAdityanath#AjitPawar#NarendraModi#nanded#maharashtra
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी समागम चित्ररथास
(परभणी) – हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे दि. 24 व 25 जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे...
बोर व्याघ्र प्रकल्पातून पर्यंटनासोबतच व्यवसायाला चालना मिळेल
वर्धा: बोर व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यंटकांना एक चांगली पर्यंटनाची संधी मिळेल. जैवविविधतेचे रक्षण होण्यासोबतच व्यवसायाला चालना मिळेल. तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन...
नाटककाराचा माल प्रेक्षकांकडे नेऊन टाकणारा ‘लमाण’
नटसम्राट नाटकातून देशभर लोकप्रिय झालेले प्रसिद्ध अभिनेता डॉ.श्रीराम लागू हे एक बुद्धिमान, प्रतिभावंत, बहुगुणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांचा आवाज, लकब,...
मुंबई वन ॲप
वैशिष्ट्ये -
१. एकाच ॲपद्वारे प्रवाशांना उपनगरीय रेल्वे, मेट्रो, मोनोरेल, बसचे तिकीट/पास
२. मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचणार
#MumbaiOneApp
नवी मुंबई विमानतळाजवळ एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी आणि जीसीसी...
या एकत्रित प्रकल्पातून सुमारे ३५ लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतील, या संपूर्ण क्लस्टरमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडणार आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#जागतिक_आर्थिक_परिषद
#दावोस
जिल्ह्याच्या गरजा ओळखून पाच वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करा – सहपालकमंत्री...
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व विभागांनी केवळ लोकसंख्येच्या आधारावर नव्हे, तर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, दुर्गमता, दळणवळणाची परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांचा...
समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत न्याय व योजना पोहोचविण्याचा प्रयत्न
वर्धा: पूर्वी ग्रामीण भागामध्ये कष्टाचे जीवन होते. आता गावांमध्ये सुख, सोई, सुविधा निर्माण झाल्या आहे. या सुविधांसोबतच न्याय व योजना प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचणे गरजेचे...

















