महाराष्ट्र
राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी
नवी दिल्ली: राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय...
साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी आवाहन...
नवी दिल्ली: साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24 भारतीय...
कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाच्या
नवी दिल्ली कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी द्रुतगती महामार्गात रूपांतराची मागणी, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व...
प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार कडून निधी मिळावा
दिल्ली:- राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी अत्यंत...
दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे.
११व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून, ही भरारी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दूरदर्शी धोरणांमुळे शक्य झाली असल्याचे प्रतिपादन...
मराठी भाषा विभागातर्फे – मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात...
‘अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा’ या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही स्पर्धा...
राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या गटात नवी मुंबई...
पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला.
#NationalWaterAward
महिला उद्योजकता दिनाच्या शुभेच्छा !
कौशल्य, संधी आणि सक्षम भविष्य: महिलांच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे.
#MahilaUdyogkataDin#WomenEmpowerment#Nandurbar
पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा – राज्यपाल...
पुणे: आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य...
उपजीविका विकास कार्यक्रमाद्वारे गडचिरोलीतील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू झाला आहे. एसबीआय फाऊंडेशन...


















