महाराष्ट्र
वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
मुंबई : भारतीय वाळूशिल्पकलेला जागतिक स्तरावर नवी ओळख देणारे पद्मश्री सुदर्शन पटनायक आता प्रथमच त्यांच्या निवडक कलाकृतींसह मुंबईच्या प्रेक्षकांसमोर येत आहेत. पु. ल. देशपांडे...
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
निष्पक्ष, निर्भीड आणि लोकशाहीचा भक्कम चौथा स्तंभ म्हणजे आपले पत्रकार बांधव
लोकशाहीच्या संवर्धनासाठी सतत धावपळ करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचे मनःपूर्वक अभिनंदन!
#NationalPressDay#PressFreedom#Nandurbar#DistrictInformationOffice
आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस
भिन्नतेतूनच सौंदर्य आणि सहिष्णुतेतच समाजाची खरी ताकद!
एकमेकांना समजून घेण्याचा, सन्मान देण्याचा आणि सौहार्द वाढवण्याचा संकल्प करूया.
#InternationalToleranceDay#सहिष्णुता_दिवस#Nandurbar#Maharashtra#Peace#Unity
नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व...
नंदुरबार : नगरपरिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळेल अशा वातावरणात होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने माध्यम...
आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर: राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे...
नवीन शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे – उच्च व तंत्रशिक्षण...
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे आहे. हे शैक्षणिक धोरण अतिशय व्यावहारिक तसेच सर्जनशीलतेस बळ...
विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये...
मुंबई जागतिक कीर्तीचे वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन बघण्याची संधी प्रथमच मुंबईकरांना मिळणार आहे. प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तळमजल्यावरील...
माजी मुख्यमंत्री दिवगंत वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक – मुख्यमंत्री...
छत्रपती संभाजीनगर :– महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले दिवगंत वसंतराव नाईक यांनी राज्याच्या दुष्काळमुक्तीसाठी केलेली जलसंधारणाची कामे तसेच अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्णतेसाठी राबविलेल्या उपक्रमांचा आजही राज्याला...
देश पारतंत्र्यात असताना जैन आचार्य जवाहरलाल महाराजांकडून लोकांमध्ये पुनर्जागृतीचे कार्य –...
मुंबई: जैन संत व स्वातंत्र्य सेनानी आचार्य जवाहर लाल महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये धर्म पुनर्जागृतीचे कार्य करीत असताना स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. त्यांच्या...
येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर: आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षण, उपचारात वापर, संशोधन अशा विविध प्रकारे...


















