महाराष्ट्र
स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमुल्य योगदान – मुख्यमंत्री...
छत्रपती संभाजीनगर:- मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत केली. तसेच महिला व अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून...
शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर
चंद्रपूर: संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार दिले आहेत. हे अधिकार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी न्यायिक अधिका-यांची आहे. नवीन होणारी इमारत सोयीसुविधा युक्त आणि सुसज्ज असली...
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी : राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई: रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे. हे सर्व रोखण्यासाठी नैसर्गिक...
कौशल्य दीक्षांत समारोहात लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव
नवी दिल्ली: जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील मदिया खदीर सय्यद हिने सिद्ध केले आहे. जुलै २०२५...
कौशल्य दीक्षांत समारोहात लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव
नवी दिल्ली: जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मोठे यश मिळवता येते, हे लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील मदिया खदीर सय्यद हिने सिद्ध केले आहे. जुलै २०२५...
मोबाईल सायबर सुरक्षेसाठी संचारसाथी मोबाईल ॲप डाऊनलोड करा.
अधिक माहितीसाठी https://sancharsaathi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या!
#संचारसाथी
#DoT
चित्रकलेतील रंगात फक्त चित्र नव्हे, तर स्वप्नही रंगायची…
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन तसेच बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
#बालदिन_२०२५
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन
स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील - उद्योग मंत्री उदय सामंत
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील स्टार्टअप्स, बचत गट आणि 'एक जिल्हा एक...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला भेट दिली...
नवी दिल्ली : प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली.
भारत व्यापार वृद्धी...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’
कार्यक्रमात ‘मौखिक आरोग्य आणि खबरदारी’ या महत्त्वपूर्ण विषयावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दंत शल्यचिकित्सक डॉ.अर्चना पवार यांची विशेष मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे....

















