देश-विदेश
Home देश-विदेश
चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये एक नवीन अध्याय लिहिला : पंतप्रधान
चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचे कौतुक केले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केलेले ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट...
हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शौर्य स्मारकास भेट
जिल्हाधिकारी कार्यालयात स्मारकाबाबतची सविस्तर आढावा बैठक घेतली.आगामी शौर्यदिनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो’...
नागपूर: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची गुढी उंचच उंच जात राहो,’अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी गुढीपाडवा मराठी नववर्ष दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होताना...
भारतीय हवामान विभाग, मुंबई कडून इशारा
दिनांक: 31 मार्च 2026
वेळ: रात्री 10:00 वाजता
वैधता: पुढील 3 तास
यलो अलर्ट
जळगाव, नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते...
उत्तराखंड राज्यातील भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१ पर्यटक...
(उत्तराखंड) उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात १५१ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन...
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दणदणीत विजय!
भारतीय क्रिकेट संघाच्या गौरवशाली विजयाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
#विश्वचषक_२०२६
मुख्यमंत्री कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य विभाग
अतिरिक्त मुख्य सचिव @vikaskharage यांनी आज हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शौर्य स्मारकास भेट देऊन पाहणी केली. शौर्य स्मारकासाठी सुरु असलेले भूमी अधिग्रहण अंतिम...
जप्त केलेले 1,44,000 किलो अमली पदार्थ भारताने केले नष्ट
जप्त करण्यात आलेले 1,44,000 किलो अमली पदार्थ नष्ट करत भारताने अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यात गाठलेल्या ऐतिहासिक टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय...
देशाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
(नवी दिल्ली) निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक-2022' अहवालात 78.20 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे, तर...


















