DON'T MISS
जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...
राज्यातील कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येत्या तीन महिन्यात याबाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी दिली.
जपानमध्ये...
राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य
भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. येथे कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात. भारतीय लोकशाहीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून अभ्यासक, संशोधक...
GADGET WORLD
स्वप्नातील नोकरी की सायबर जाळं?
खोट्या नोकरीच्या आमिषाने भारतीय तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात सायबर स्कॅममध्ये अडकवलं जातंय. फसवणूक टाळा — पडताळणी करा!
तक्रार नोंदवा: www.mhcyber.gov.in | सायबर हेल्पलाईन:...
TRAVEL GUIDES
नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधिकारी/अंमलदार, विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात...
हेल्मेट वापरणाऱ्या वाहनधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येत आहे.
*नंदुरबार जिल्हा पोलिसांची विशेष मोहीम*
नंदुरबार जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या...
पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे – विभागीय...
छत्रपती संभाजीनगर, दि.31, (विमाका) :- भारत निवडणूक आयोगाने दि.१२.०९.२०२५ रोजीच्या पत्रान्वये घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची जाहीर सूचना दिनांक ३०.०९.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात...
LATEST REVIEWS
नांदणी मठातील (ता.शिरोळ, जि.कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन...
राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री...
FASHION AND TRENDS
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करा!
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, लेखन, छायाचित्रण, दूरचित्रवाणी वृत्तकथा, समाज माध्यमातील योगदान आणि स्वच्छता अभियानासाठी जनजागृतीपर लेखनासाठी 2024 साठीची पुरस्कार स्पर्धा...
प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश...
भारतातील ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीमुळे देश जगात आघाडीवर होता. या प्राचीन ज्ञानाची आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होऊ शकतो,...

















































