Home महाराष्ट्र भामरागडच्या दुर्गम भागातील पल्ली गाव स्वावलंबी विकासाचे आदर्श मॉडेल ठरत आहे

भामरागडच्या दुर्गम भागातील पल्ली गाव स्वावलंबी विकासाचे आदर्श मॉडेल ठरत आहे

0
Palli village in the remote area of ​​Bhamragadh is becoming an ideal model of self-reliant development

सीईओ सुहास गाडे यांनी आरोग्य, शेती, पाणी, शिक्षण व ग्रामविकास योजनांचा सखोल आढावा घेतला.

🌱 भाजीपाला, आंबा उत्पादन, कुक्कुटपालनातून स्थानिकांना रोजगार

💧 पाणीपुरवठा व स्वच्छतेवर भर

🏥 आरोग्य सेवा व पोषण तपासणीची पाहणी

📚 शिक्षण व क्रीडा सुविधा वाढवण्यावर लक्ष

“स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर = स्वावलंबी गाव”

#Gadchiroli#Bhamragad#PalliVillage#RuralDevelopment#Maharashtra