NandurbarNews
महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील:निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील...
नवी दिल्ली, – महाराष्ट्र सदनाचे निवास आयुक्त ( गुंतवणूक) श्री सुशील गायकवाड यांची आज भारत सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) चे कार्यकारी संचालक व...
दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र खाद्य महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात निवासी...
नवी दिल्ली, ११ राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात सुरू होणाऱ्या तीन दिवसीय “महाराष्ट्र खाद्य महोत्सव-2025” ची सर्व तयारी पूर्ण झाली असून,आज महाराष्ट्र सदनाच्या...
महाराष्ट्र खाद्य महोत्सवामध्ये नागपूरचा सावजी रस्सा, तर्री पोहा, पुणेरी मिसळ, वडापाव,...
कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, पुरणपोळी, वांग्याचे भरीत, शेवभाजी अशा स्वादिष्ट व्यंजनांचा अनुभव घेऊन दिल्लीकर निश्चितच आनंदित होतील. या महोत्सवात विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले आहेत.
स्थळ:...
महाराष्ट्र सदन येथे आयोजित महाराष्ट्र_खाद्य_महोत्सवात जळगाव येथील स्टॉल लावण्यात आला आहे.
जळगाव खान्देशातील प्रसिद्ध खापरावरची पुरणपोळीचा दिल्लीकरांनी आस्वाद घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
#MahrashtraFoodFastival
#महाराष्ट्र_खाद्य_महोत्सव
#महाराष्ट्र_सदन
केंद्रीय मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातील नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरीडॉरला मंजुरी
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज महाराष्ट्रात 374 किमी. लांबीच्या 6-पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर- अक्कलकोट...
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ प्रशासकीय यंत्रणांनी अतिरिक्त मनुष्यबळासाठी आवश्यक सेवा-सुविधाचा आराखडा 15...
नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी व सुरळीत पार पाडण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांना अतिरिक्त मुनष्यबळाची आवश्यकता आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी या अतिरिक्त मनुष्यबळासाठी कुंभ कालावधीत...
परभणीसाठी उदयोन्मुख जिल्हा दर्जा, झोन-१ व डी+ श्रेणी मंजूर
मुंबई :परभणी जिल्ह्यासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्याचा “उदयोन्मुख जिल्हा” म्हणून समावेश करण्यात आला...
बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय...
अहिल्यानगर :- शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार लवकरच कडक असा नवीन ‘बियाणे – कीटकनाशक कायदा’ आणत आहे. निकृष्ट बियाणे किंवा कीटकनाशकांमुळे पीक वाया गेल्यास संबंधित...
नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सरत्या वर्षाला निरोप...
विकसित,प्रगत महाराष्ट्राचा निर्धार नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो
मुंबई: नवी स्वप्नं, नवी आशा, नव्या आकांक्षा आणि नवे संकल्प उरात बाळगून नविन वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज असून हे नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ...













