NandurbarNews
देशाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
(नवी दिल्ली) निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक-2022' अहवालात 78.20 गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे, तर...
कोकणातील चिपळूण आणि परिसरात पावसाचा हाहाकार : अतिवृष्टीचा इशारा
flood situation in chiplun ratnagiri
स्मार्ट सिटी योजनेच्या कामांमध्ये वृक्षांच्या सुरक्षिततेला प्राधान्य – मंत्री उदय सामंत
(मुंबई) ठाणे शहरात स्मार्ट सिटी योजनेतंर्गत पारदर्शकतेने कामे सुरु असून येत्या काळात ठाणेकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. तसेच ठाणे महानगरपालिकेमार्फत शहरातील...
पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा
(मुंबई) सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानव-बिबट संघर्ष टाळणार :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
(मुंबई) : राज्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. मानव-बिबट संघर्ष वाढत असताना वन्यजीव आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार असून...
वनविभागाच्या जमिनी वनेतर वापरासाठी देण्यासंदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच कार्यवाही – वनमंत्री
(मुंबई) राज्यातील झुडपी वने व राखीव वनक्षेत्राच्या बाबत केंद्र सरकारच्या व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार योग्य ती कार्यवाही केली जात आहे. या क्षेत्रावर शेतीसाठी कोणत्याही...
राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...
(मुंबई) सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून जिथे त्रुटी आहेत...
‘महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज’ उपक्रमात शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे...
(मुंबई) “नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतु, योग्य व्यासपीठ व मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात...
महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई गावाच्या रस्त्यांवरुन सीमा वाद ! नागरिकांमध्ये घबराट...
(मुंबई) महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई, ता. तलासरी, जि. पालघर येथील गावातील स्थानिक प्रश्नांसोबतच मोजे वेवजी ता. तलासरी जि. पालघर व मोजे सोलसुंभा, ता. उंबरगाव,...













