NandurbarNews
जलजीवन मिशनसाठी केंद्राकडे त्वरीत अनुदानाच्या निर्गमनाची मागणी- मंत्री गुलाबराव पाटील
नवी दिल्ली: महाराष्ट्र राज्य सरकार ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या जल जीवन मिशनच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यामध्ये केलेल्या...
पुढचे पाऊल’ तर्फे संघ लोकसेवा आयोगच्या महाराष्ट्राच्या गुणवंतांचा सत्कार
नवी दिल्ली : दिल्लीस्थित मराठी अधिकाऱ्यांच्या ‘पुढचे पाऊल’ या उपक्रमामार्फत यंदाही संघ लोकसेवा आयोगच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या मराठी उमेदवारांचा सत्कार 20 ऑगस्ट रोजी करण्यात...
विदर्भ-मराठवाड्यात दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत बैठक
नवी दिल्ली : विदर्भातील 11 आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट...
निवडणूक प्रक्रिया ही प्रशासनासह लोकशाहीची प्रतिष्ठा निवडणुका शांततेत आणि पारदर्शकतेने पार...
(नंदुरबार) “निवडणूक प्रक्रिया ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर लोकशाहीची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे कोणतेही कर्तव्य नजरेसमोरून सुटता कामा नये. तसेच प्रत्येक विभागाने जबाबदारीने व वेळेत...
खांडबारा येथे “सरदार@150 एकता पदयात्रा” उत्साहात संपन्न लोहपुरुषांच्या 150 व्या जयंती...
(नंदुरबार) नवापूर लुक्यातील खांडबारा येथे भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत जिल्हा प्रशासन आणि माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल...
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण
मुंबई: भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात एसएसबी कोर्स...
मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत हक्क न...
मुंबई : मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जिल्हा अग्रणी बँकेद्वारे हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्याकरिता २१ नोव्हेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात येणार...
कुंभमेळा प्राधिकरणाची नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता
विस्तारीकरणानंतर ताशी प्रवाशी वाहतूक क्षमता पोहोचणार एक हजारावर
नाशिकच्या हवाई वाहतुकीला जागतिकस्तरावर मिळणार गती
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने नाशिक (ओझर)...
बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधित बियाण्यांचा वापर आवश्यक -पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई : जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून या वातावरणाला प्रतिरोध करणाऱ्या नवनवीन संशोधित वाणांची आवश्यकता वाढली आहे. शेतमालाची उत्पादकता वाढवायची असेल...
‘विकसित भारत @2047’ च्या संकल्पात महाराष्ट्राचे लक्षणीय योगदान – केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल
नवी दिल्ली: नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू असलेल्या 44 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र दालनास भेट दिली. यावेळी त्यांनी...













