Home Authors Posts by NandurbarNews

NandurbarNews

नंदिनी महोत्सवाचा थाटात शुभारंभ : नंदुरबारमध्ये ग्रामीण कला-संस्कृतीचा जल्लोष!

0
(नंदुरबार) जिल्हा प्रशासन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय मिनी सरस व विक्री प्रदर्शन – नंदिनी महोत्सव २०२६’ चा उद्घाटन सोहळा आज...

नंदुरबार जिल्हा परिषद ‘सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव २०२६’ चा दिमाखात...

0
(नंदुरबार) प्रशासकीय कामाच्या दगदगीतून अधिकारी-कर्मचाऱ्यांना विरंगुळा मिळावा तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषद नंदुरबार आयोजित ‘सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव...

अक्राणी तालुक्यात ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा शुभारंभ

0
नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘संपूर्णता अभियान 2.0’ चा ब्लॉक-स्तरीय शुभारंभ अक्राणी तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. NITI Aayog यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अभियान...

नंदुरबारमध्ये वनव्यवस्थापनाची नवी दिशा

0
लेघापाणी येथील सामूहिक वनक्षेत्रामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली शाश्वत बांबू व्यवस्थापन उपक्रमाचा ऐतिहासिक शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम केवळ स्थानिक पातळीवरील विकासाचा टप्पा नसून, राज्यातील...

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वे पुलाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

0
विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. बृन्हमुंबई महानगरपालिकेनेही गती आणि गुणवत्तेसह मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाचे पुनर्बांधणी कार्य केवळ १५...

राज्यात काजू उत्पादन वाढवण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून...

0
काजू फळ पीक क्षेत्र वाढवण्यापासून ते विक्रीपर्यंत मूल्यवर्धन साखळी विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादकता व साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी नियोजन करावे, काजू उत्पादन वाढवण्यापासून...

राज्यात वाचन संस्कृती अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत...

0
परंपरेचा भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्याचा ‘ग्रंथोत्सव’ २७ व २८ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई...

राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने राबविलेल्या सातत्यपूर्ण उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून...

0
जानेवारी २०२५ मध्ये १,४२७ अपघाती मृत्यू झाले होते, तर जानेवारी २०२६ मध्ये ही संख्या १,३१२ वर आली आहे. म्हणजेच ११५ मृत्यूंनी घट झाली आहे....

ब्रिटिशांच्या आठवणी पुसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे बेलासीस पुलाला नाव

0
मुंबई : कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता  मंत्री तथा मुंबईचे सह पालकमंत्री  मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय  मुख्यमंत्री...

बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव – ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक

0
नाशिक: मराठीतील विविध बोली भाषा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. याच बोली भाषांनी मराठीला समृद्ध आणि संपन्न केले आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती...
6,000FansLike
1,800FollowersFollow
690FollowersFollow
1,000SubscribersSubscribe
- Advertisement -

लोकप्रिय बातम्या

नंदुरबार हवामान

Nandurbar
overcast clouds
24.9 ° C
24.9 °
24.9 °
93%
9.2m/s
100%
Fri
25 °
Sat
26 °
Sun
32 °
Mon
31 °
Tue
27 °
error: Content is protected !!