NandurbarNews
राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी
नवी दिल्ली: राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय...
साहित्य अकादमीचे बाल साहित्य व युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी आवाहन...
नवी दिल्ली: साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तकांची नोंदणी सुरू केली आहे. अकादमीने मान्य केलेल्या 24 भारतीय...
कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाच्या
नवी दिल्ली कुसुंबा-दोंडाईचा-शहादा-खेडकोचरा ते सेंधवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी द्रुतगती महामार्गात रूपांतराची मागणी, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक व...
प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार कडून निधी मिळावा
दिल्ली:- राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी अत्यंत...
धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासंदर्भात मंत्री जयकुमार रावल यांचे...
नवी दिल्ली : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने विपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन धुळे...
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली: सोलापूरचे प्रख्यात हातमाग कारागीर राजेंद्र सुदर्शन अंकम यांना हातमाग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ' संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.
11 व्या...
दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे.
११व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून, ही भरारी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दूरदर्शी धोरणांमुळे शक्य झाली असल्याचे प्रतिपादन...
मराठी भाषा विभागातर्फे – मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात...
‘अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा’ या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही स्पर्धा...
नेपाळमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी समन्वय व मदतकार्य सुरू...
भारतीय दूतावास व नेपाळ सेनेच्या सहकार्याने प्रवाशांसाठी सुरक्षित निवास, अन्न व प्रवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात...
पंतप्रधान स्मृतिचिन्हे ई-लिलाव 2025 सुरू
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव दर्शविणारी 101 अनमोल भेटवस्तूचा समावेश
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रासह देशभरातून भेट म्हणून प्राप्त झालेल्या 1,300 हून अधिक...













