NandurbarNews
राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था या गटात नवी मुंबई...
पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला.
#NationalWaterAward
राजधानीत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून...
अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्यास पालकांना दंड आणि शिक्षा होईल
(नंदुरबार) जिल्ह्यातील सर्व वाहनमालक/पालक यांनी आपले वाहन आपल्या अल्पवयीन मुलांना चालविण्यांस देऊ नये अन्यथा केंद्रीय मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत दंड आणि शिक्षा होऊ शकेल असे,...
परवानाधारक वाहनातून पाल्यांना शाळेत पाठवावे
(नंदुरबार) शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवताना परवानाधारक स्कुल बस/व्हॅन मधूनच शाळेत पाठवावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी...
पेड न्यूजवर राज्य निवडणूक आयोगाचा कडक अंकुश निवडणुकांतील दिशाभूल रोखण्यासाठी पेड...
(नंदुरबार) निवडणूक प्रक्रियेत प्रसारमाध्यमांचा गैरवापर टाळण्यासाठी आणि मतदारांची दिशाभूल होऊ नये म्हणून राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत कठोर आणि सुस्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत....
नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक 2025
जबाबदार नागरिक बना…
मतदान करून लोकशाही मजबूत करा!
कर मतदान… सांगतंय संविधान!
#Vote2025#मतदान_करूया#लोकशाही#NandurbarVotes
नगर परिषद निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात
नगराध्यक्ष पदासाठी एकूण ५२ अर्ज, ४३ अर्ज वैध, ९ अर्ज अवैध
नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर नगरपरिषदांचा अर्ज निहाय तपशील जाहीर
#Nandurbar#Election2025#NagarsevakSelection
महिला उद्योजकता दिनाच्या शुभेच्छा !
कौशल्य, संधी आणि सक्षम भविष्य: महिलांच्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे.
#MahilaUdyogkataDin#WomenEmpowerment#Nandurbar
पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा – राज्यपाल...
पुणे: आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य...
उपजीविका विकास कार्यक्रमाद्वारे गडचिरोलीतील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू झाला आहे. एसबीआय फाऊंडेशन...













