NandurbarNews
न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई
मुंबई: न्यायालयीन इमारती या केवळ भव्य नसाव्यात, तर त्या न्याय, समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य या संविधानातील मूल्यांचे मूर्त रूप असाव्यात. त्या प्रत्येक नागरिकाला न्यायप्रवेश सुलभ...
पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार तर्फे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक...
महाराष्ट्र शासनाकडून "सेफ स्कूल कॅम्पस" ठेवणेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांबाबत चर्चा करण्यात आली व त्यांचे अनुपालन करणे बाबत पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस...
तिच्या सुरक्षेसाठी आम्ही सदैव तत्पर असू हे तिला ठाऊक आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचा आमच्यावर विश्वास आहे!
#तिची_सुरक्षा#डायल_११२
नंदुरबार येथे बस मध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची गहाळ झालेली पर्स...
प्रवासी महिलेने दामिनी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांचे मानले आभार बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची हरवलेली पर्स काही वेळातच सापडली आणि दामिनी पथकाच्या महिला...
कर्तव्यनिष्ठ खाकी”नंदुरबार पोलिसांची एकापाठोपाठ एक यशस्वी कामगिरी…कर्तव्यनिष्ठ खाकी
"नंदुरबार पोलिसांची यशस्वी कामगिरी बेकायदेशीर कारवाया रोखणे आणि चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा..."
मा. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान,...
राज्यस्तरीय मूल्यांकन स्पर्धेत, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई या घटकास प्रथम क्रमांक (इतर विभाग) देऊन गौरविण्यात आले.
सदर प्रशंसनीय कामगिरीबद्दल मा. विशेष पोलीस महानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे...
“आला का मेसेज ‘चुकून झालेल्या यूपीआय पेमेंटचा’?
सावधान! हा ऑनलाईन स्कॅम असू शकतो. खात्री करूनच व्यवहार करा!"
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
@Dgpmaharashtra
@ShravanDathS
#CyberAwareness#MaharashtraCyber#OnlineSafety#UPIScam
आजकाल अनेकांना फसवणूक करणारे मेसेज येतात —
“तुमच्या खात्यात ₹5000 आले आहेत”,...
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालवल्या...
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. उपस्थित होते.
आदिवासी विकास विभागाचा ‘सेंट्रल किचन’ उपक्रम अनुकरणीय;
झारखंड राज्यात रांची मध्ये नंदुरबार च्या धर्तीवर...
राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.मंत्रालयात दालन क्रमांक १०३ येथे त्यांनी...
देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा...
ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थी हिताला प्राधान्य देत राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, वाचन चळवळ वाढविणे आणि प्राध्यापकांचे प्रशिक्षण यावर विशेष...













