NandurbarNews
राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था
मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ (MMB) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत २०० गुणांपैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक...
‘गणेशोत्सव – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ चित्ररथाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिन 2026 च्या निमित्ताने कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दिमाखदार दर्शन घडवणाऱ्या 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या चित्ररथाला केंद्र सरकारचा प्रथम क्रमांकाचा...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याला...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
यावेळी आमदार अमीन पटेल, नगरसेवक ज्ञानराज नाईक, नगरसेविका राजेश्वरी पाटणकर, महात्मा गांधी स्मारक समितीचे...
योजनांच्या अंमलबजावणीतून लोकशाही मूल्यांची जपणूक – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
शिर्डी भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. प्रशासकीय कामकाज पारदर्शक, वेगवान व लोकाभिमुख करणे हेच संविधानातील तत्त्वांचे खरे पालन आहे. या...
राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार...
बारामती : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार...
शासकीय, निमशासकीय कार्यालय, दवाखाने व वसतीगृहांना
वर्धा: हातमाग विणकरांना नियमित रोजगार उपलब्ध करुन देणे तसेच परंपरागत हातमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ सुरु करण्यात आले आहे. महामंडळामार्फत तयार...
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी व म्हसे येथील दोन रस्ते एकाच दिवशी खुले...
श्रीगोंदा महसूल प्रशासनाने आज धडक कारवाई करत मौजे वांगदरी आणि मौजे म्हसे येथील शेतकऱ्यांचे अडलेले दोन महत्त्वाचे रस्ते वहिवाटीसाठी खुले केले आहेत.
उपविभागीय अधिकारी कुमार...
निवृत्तीनंतरही देशसेवेचा वसा ; शहीद जवानांच्या वीरपत्नींना मोहन नातू यांची अनोखी...
अहिल्यानगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन नरहरी नातू यांनी समाजसेवेचा एक आदर्श पायंडा पाडला आहे. निवृत्तीनंतरही आपली सामाजिक बांधिलकी जपत, त्यांनी शहीद सैनिकांच्या वीरपत्नींना...
विकास कामे वेळेत करून निधीचे योग्य व्यवस्थापन करा
अमरावती: जिल्हा नियोजन समितीचा निधी रोजगारनिर्मितीवर खर्च करण्यावर भर द्यावा. यातून लोकाभिमुख विकास कामे, प्रशासनातील गतिमानता आणि पारदर्शकता या समन्वयाने जिल्ह्यातील विकास कामे वेळेत...
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात प्रवेशित
अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना २०२५-२०२६ करीता अद्याप नूतनीकरणाचे अर्ज सादर केलेले नाहीत, अशा पात्र विद्यार्थ्यांना ३१ जानेवारी २०२६ पर्यंत...













