NandurbarNews
तोरणमाळमध्ये ‘मूळवाट’ उपक्रमांतर्गत स्थानिक रोजगार उपलब्ध — मजुरांचे स्थलांतर रोखण्याचा प्रभावी...
नंदुरबार जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम भागात मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'मूळवाट' हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून तोरणमाळ...
दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदी हेमराज बागुल रुजू
नवी दिल्ली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदाचा कार्यभार संचालक हेमराज बागुल यांनी नुकताच स्वीकारला.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या निवासी...
देवगिरी विभागीय फेरी – भगवान बिरसा कला संगम 2025 कात्री गावातील...
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 वी जयंतीनिमित्त आयोजित ‘भगवान बिरसा कला संगम 2025’ या राज्यस्तरीय कला स्पर्धेची देवगिरी विभागीय फेरी नंदुरबार येथे उत्साहात...
कृषि समृद्धी योजना २०२५-२६ — शेतकऱ्यांसाठी नवे संधीचे दालन!
नंदुरबार जिल्ह्यात कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, पिकांची उत्पादकता वाढविणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन – नागरिकांच्या समस्यांवर तत्पर प्रतिसादाचा उपक्रम!
(नंदुरबार) लोकशाही ही जनतेच्या सहभागातूनच बळकट होते, आणि नागरिकांच्या अडचणींचे समाधान प्रशासनाने वेळेत व कार्यक्षमतेने केल्यास शासनावरचा विश्वास दृढ होतो. या उद्देशाने दर महिन्याला...
नंदुरबार जिल्ह्यात रबी हंगामात पहिल्यांदाच मिलेट (भगर) पिकाची पेरणी — शाश्वत...
(नंदुरबार) हैद्राबाद येथील Indian Council of Agricultural Research (ICAR) संचलित Indian Institute of Millet Research (IIMR) या संस्थेसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली....
सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण, आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत...
100 दिवसांच्या आराखड्यात लोककेंद्रित योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना तसेच राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, असे...
सहकार चळवळ अधिक गतिमान करून या चळवळीत ग्रामीण भागातील शेवटचा घटक...
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवन येथे सहकार विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज...
संतांचे विचार आणि वारकरी परंपरा समाजाला ऊर्जा देणारी – उपमुख्यमंत्री एकनाथ...
पंढरपूर : वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्हीआयपी आहे. संतांचे विचार आणि वारकरी परंपरा...
राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
मंत्रालयात दालन क्रमांक १०३ येथे त्यांनी...













