NandurbarNews
नव-तेजस्विनी कार्यक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यात लोककला व पथनाट्याद्वारे प्रभावी जनजागृती
ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक जागरूकता आणि सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने नव-तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास कार्यक्रम अंतर्गत नंदुरबार तालुक्यात लोककला...
महाराष्ट्र शासनाने होळीनिमित्त मंगळवार, दिनांक ३ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी...
सोशल मीडियावर दि. ४ मार्च २०२६ रोजीही सुट्टी जाहीर झाल्याचा दावा केला जात आहे. ४ मार्चला कोणतीही सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सदर...
लाईनमन : विजेची लाईफलाईन
अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारखीच वीज ही आजच्या जीवनातील मूलभूत गरज बनली आहे. घरातील दिवा, पंखा, पाणीपुरवठा, मोबाईल चार्जिंग, रुग्णालये, उद्योगधंदे सगळे काही विजेवर अवलंबून...
महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा ‘नॅशनल लीडरशिप अवॉर्ड २०२६’ ने गौरव
नंदुरबार:महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांचा शुक्रवारी (दि. २७) आयोजित यंदाच्या नॅशनल लिडरशिप परिषदेमध्ये ‘इंडियाज...
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी दिनेश लडकत, सरचिटणीसपदी डॉ.शिवाजी तिकांडे
जळगाव/धुळे/नंदुरबार : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनचे 48 वे वार्षिक अधिवेशन लातूर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पार पडले. यात नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली....
महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव
नंदुरबार:सर्वाधिक अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम क्रमांक पटकावण्याच्या महाराष्ट्राच्या कामगिरीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या महावितरणचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने मुंबई येथे बुधवारी (२५ फेब्रुवारी) गौरव...
कृषी क्षेत्रातील सौर ऊर्जेच्या कामगिरीसाठी महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड
नंदुरबार: राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. २४)...
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत
(नंदुरबार) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु तांत्रिक माहिती भरताना चूक...
अनुसूचित जातींच्या समाज हितासाठी सरकारकडून विविध शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहेत.
सुरक्षित निवासाची सुविधा मिळावी यासाठी शासकीय निवासी शाळा आणि शासकीय वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक वातावरण आणि संधी उपलब्ध करून दिल्या...
राज्य आपत्ती संचालन केंद्र (एसईओसी) येथून आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन...
आखातातील नऊ देशांमध्ये युद्धाचा भडका उडाल्यामुळे तेथील परिस्थिती गंभीर बनली असून महाराष्ट्र शासनाने या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली,...













